शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

राष्ट्रीय एकतेसाठी सद्भावना आवश्यक

By admin | Updated: September 14, 2015 23:48 IST

सतपालजी महाराज : मानव उत्थान सेवा समितीच्या संमेलनाची सांगता

नाशिक : राष्ट्रीय एकता व अखंडतेसाठी सद्भावना आवश्यक आहे, असे प्रतिपादन मानवधर्म प्रणेते श्री सतपालजी महाराज यांनी केले.कुंभमेळ्यानिमित्त आयोजित सद्भावना संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. मानव उत्थान सेवा समितीच्या येथील हंस कल्याण धामच्या वतीने तिगरानिया रोडवर हे संमेलन झाले. देशभरातील हजारो भाविकांनी या संमेलनाचा लाभ घेतला. यावेळी सतपालजी महाराज म्हणाले, ईश्वराची प्राप्ती हा आपला उद्देश एकच असेल, तर तिथपर्यंत पोहोचण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकत नाहीत. आपले महापुरु ष ज्या मार्गावर चालले, त्याच मार्गावर आपल्यालाही चालावे लागेल. सर्वधर्मसमभाव व सद्भावना ही भारतभूमीची शक्ती आहे. तिचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे परमकर्तव्य असायला हवे. सद्भावनेच्या प्रसारानेच मानव समाज एकसूत्रात बांधला जाऊन ‘वसुधैव कुटुंबकम्’ची संकल्पना खऱ्या अर्थाने साकार होईल. महापुरु षांचे विचार अंगीकारले जात नसल्याने समाजात वैमनस्य, दहशतवाद, हिंसा, भ्रष्टाचार, अनैतिकता यांसारख्या समस्या गंभीर झाल्या आहेत. केवळ कायदे बनवून या समस्यांचे निराकरण शक्य नाही. त्यासाठी अध्यात्माचीच मदत घ्यावी लागेल. दरम्यान, संमेलनात अनेक सांस्कृतिक कार्यक्र म सादर करण्यात आले. बालकलाकारांना विभूजी महाराज, सुयशजी महाराज यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. महात्मा हरिसंतोषानंदजी यांनी कार्यक्र माचे सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)