शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

राष्ट्रीय एकतेसाठी सद्भावना आवश्यक

By admin | Updated: September 14, 2015 23:48 IST

सतपालजी महाराज : मानव उत्थान सेवा समितीच्या संमेलनाची सांगता

नाशिक : राष्ट्रीय एकता व अखंडतेसाठी सद्भावना आवश्यक आहे, असे प्रतिपादन मानवधर्म प्रणेते श्री सतपालजी महाराज यांनी केले.कुंभमेळ्यानिमित्त आयोजित सद्भावना संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. मानव उत्थान सेवा समितीच्या येथील हंस कल्याण धामच्या वतीने तिगरानिया रोडवर हे संमेलन झाले. देशभरातील हजारो भाविकांनी या संमेलनाचा लाभ घेतला. यावेळी सतपालजी महाराज म्हणाले, ईश्वराची प्राप्ती हा आपला उद्देश एकच असेल, तर तिथपर्यंत पोहोचण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकत नाहीत. आपले महापुरु ष ज्या मार्गावर चालले, त्याच मार्गावर आपल्यालाही चालावे लागेल. सर्वधर्मसमभाव व सद्भावना ही भारतभूमीची शक्ती आहे. तिचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे परमकर्तव्य असायला हवे. सद्भावनेच्या प्रसारानेच मानव समाज एकसूत्रात बांधला जाऊन ‘वसुधैव कुटुंबकम्’ची संकल्पना खऱ्या अर्थाने साकार होईल. महापुरु षांचे विचार अंगीकारले जात नसल्याने समाजात वैमनस्य, दहशतवाद, हिंसा, भ्रष्टाचार, अनैतिकता यांसारख्या समस्या गंभीर झाल्या आहेत. केवळ कायदे बनवून या समस्यांचे निराकरण शक्य नाही. त्यासाठी अध्यात्माचीच मदत घ्यावी लागेल. दरम्यान, संमेलनात अनेक सांस्कृतिक कार्यक्र म सादर करण्यात आले. बालकलाकारांना विभूजी महाराज, सुयशजी महाराज यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. महात्मा हरिसंतोषानंदजी यांनी कार्यक्र माचे सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)