शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

शहरात लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 18:31 IST

नाशिक-  शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढू नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाने कडक निर्बंध लागु केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारनंतर मोठा प्रतिसाद पहायला मिळाला. त्यामुळे व्यापारी आणि नागरीकांना देखील त्याचे गांभिर्य जाणवल्याचे दिसत आहे. 

ठळक मुद्देदुपारनंतर वर्दळ थांबलीछोटी किराणा दुकानेही बंद

नाशिक-  शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढू नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाने कडक निर्बंध लागु केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारनंतर मोठा प्रतिसाद पहायला मिळाला. त्यामुळे व्यापारी आणि नागरीकांना देखील त्याचे गांभिर्य जाणवल्याचे दिसत आहे. 

शहरासह जिल्ह्यात कोरेाना बाधीतांची संख्या वाढत असल्याने तसे तर मार्च महिन्यापासून स्थानिक पातळीवर प्रशासन आणि पोलीसांनी अनेक प्रकारचे निर्बंध लागु केले हेाते. त्यानंतरही कोरोनाचा उद्रेक वाढल्याने ५ एप्रिलपासून राज्यभरात निर्बंध लागु करण्यात आले. मात्र, त्यानंतर नाशिकमध्ये रस्त्यावरील वर्दळ फार कमी झालेली नव्हती. २२ एप्रिल पासून आणखी कडक निर्बंध लागु करण्यात आले. मात्र, त्यानंतरही शहरातील वातावरणात फरक पडला नाही. किराणा दुकान आणि भाजीबाजारात गर्दी कायम होती. अखेरीस आता १२ ते २२ मे दरम्यान बारा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. बुधवारी (दि.१२) वाजेपासून निर्बंध लागु करण्यात आल्याने तो पर्यंत बाजारात गर्दी होती. दुपारी वर्दळ कमी झाली आणि सायंकाळी बाहेर पडणाऱ्यांना पोलीसांनी छडी मार सुरू केला. त्यामुळे अनेक जण माघारी फिरले. 

पोलीसांनी केलेल्या कारवाईमुळे दुपारनंतर शहरात वर्दळ अत्यंत कमी झाली होती. अनेक ठिकाणी सकाळी भाजी बाजार तसेच लसीकरणासाठी बाहेर जाणाऱ्यांची गर्दी होती. किराणा व्यवसायिकांना घरपोच माल पोहोचवण्याची अट असल्याने काहींनी माल पोहोचवला परंतु छेाट्या किरणा दुकानदारांकडे अशी सोय नसल्याने त्यांनी दुकाने बंदच ठेवणे पसंत केले. काही उद्योजकांनी कामगारांची तात्पुरत्या प्रमाणात निवास व्यवस्था करून देऊन कामे सुरू केल असली तरी बहुतांशी उद्योग बंद होते. 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार