शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

गोदावरी एक्सप्रेस नाशिक पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:13 IST

इगतपुरी येथे रेल्वे प्रशासनाच्या वतीने मेगाब्लॉक घेउन विविध कामे हाती घेण्यात आली असल्याने गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. या प्रवाशी गाडीला दररोज नाशिकपर्यंत चालवण्यात यावे अशी मागणी रेल्वेच्या मुख्य महाव्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.

मनमाड : इगतपुरी येथे रेल्वे प्रशासनाच्या वतीने मेगाब्लॉक घेउन विविध कामे हाती घेण्यात आली असल्याने गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. या प्रवाशी गाडीला दररोज नाशिकपर्यंत चालवण्यात यावे अशी मागणी रेल्वेच्या मुख्य महाव्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रशासन पुर्वसुचना न देता काही गाड्या रद्द करत आहे. मनमाड परिसरातील चाकरमान्यांची जीवनवाहीणी ठरलेल्या गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्याचा कालावधी वारंवार वाढवण्यात येत आहे.या मुळे मनमाड , नांदगाव, चांदवड, येवला या भागातून दैनंदीन कामकाजासाठी नाशिक येथे जा ये करणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.सदरची गाडी निदान नाशिक किंवा देवळाली रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यात यावी अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून करण्यात येत असल्याचे निवेदन मंडल रेल्वे उपयोगकर्ता परामर्शदात्री समितीचे सदस्य नितीन पांडे, क्षेत्रीय समिती सदस्य कांतिलाल लुणावत यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना दिले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे