शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

गोदावरी एक्सप्रेस नाशिक पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:13 IST

इगतपुरी येथे रेल्वे प्रशासनाच्या वतीने मेगाब्लॉक घेउन विविध कामे हाती घेण्यात आली असल्याने गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. या प्रवाशी गाडीला दररोज नाशिकपर्यंत चालवण्यात यावे अशी मागणी रेल्वेच्या मुख्य महाव्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.

मनमाड : इगतपुरी येथे रेल्वे प्रशासनाच्या वतीने मेगाब्लॉक घेउन विविध कामे हाती घेण्यात आली असल्याने गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. या प्रवाशी गाडीला दररोज नाशिकपर्यंत चालवण्यात यावे अशी मागणी रेल्वेच्या मुख्य महाव्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रशासन पुर्वसुचना न देता काही गाड्या रद्द करत आहे. मनमाड परिसरातील चाकरमान्यांची जीवनवाहीणी ठरलेल्या गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्याचा कालावधी वारंवार वाढवण्यात येत आहे.या मुळे मनमाड , नांदगाव, चांदवड, येवला या भागातून दैनंदीन कामकाजासाठी नाशिक येथे जा ये करणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.सदरची गाडी निदान नाशिक किंवा देवळाली रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यात यावी अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून करण्यात येत असल्याचे निवेदन मंडल रेल्वे उपयोगकर्ता परामर्शदात्री समितीचे सदस्य नितीन पांडे, क्षेत्रीय समिती सदस्य कांतिलाल लुणावत यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना दिले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे