शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

देव तारी त्याला कोण मारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 16:33 IST

सायखेडा : गाडीचे टायर फुटल्याने पुलावरून खाली कोसळणारी गाडी बॅरिगेटला अडकल्याने मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

सायखेडा : गाडीचे टायर फुटल्याने पुलावरून खाली कोसळणारी गाडी बॅरिगेटला अडकल्याने मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.  ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीप्रमाणे बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास येवल्याहून मुंबईकडे जाणारे एक वाहन रस्ता चुकते आणि ते पश्चिमेकडे न जाता पूर्वेकडे भरघाव वेगाने दोन किलोमीटर अंतरावर येते. सायखेडा नाशिक महामार्गावरील गोदावरी नदीच्या पत्रावर असणाऱ्या पुलावर येते. अचानक वाहनाचे टायर फुटते, गाडी पुलावरून कोसळणार तोच पुलाच्या कडेला असलेल्या बॅरिगेटला अडकते. अर्धी गाडी पुलावर तर अर्धी गाडी पुलाच्या खालील बाजूस तरंगते. मात्र सुदैवाने सर्वजण जागे असल्याने मागील शिटवरून खाली उतरल्याने जीवित हानी टळते असा रोमांचकारी प्रसंग बुधवारी रात्री घडला.  एमएच ०४, डीडब्ल्यू २८६२ ही इनोव्हा कार येवल्याहुन मुंबईकडे जात असताना रस्ता चुकल्या कारणाने सायखेडा पुलावरती गाडीचे टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. सुदैवाने पुलाच्या बाजूला मजबूत बॅरिकेट्स असल्याने गाडी पाण्यात पडण्यापासून वाचली. गाडीमध्ये एक ४५ वर्षीय महिला व चार प्रवाशी होते. ही घटना बघताच शुभम गारे यांनी आपत्ती व्यवस्थापन समिती चांदोरीचे अध्यक्ष सागर गडाख ,सुरजकुमार पगारे, ,सचिन कांबळे,फिकरा धुळे ,बाळू आंबेकर , आकाश शेटे ,विकी पगारे हे सर्वजण घटनास्थळी तात्काळ पोहचले वकाही वेळानंतर सायखेडा पोलीस स्टेशनला कळविण्यात आले व कॉन्स्टेबल सोनवणे , व बांगर घटनास्थळी उपस्थित झाले. झालेली गर्दी आटोक्यात आणली .जखमी झालेल्या रु ग्णांना रु ग्णालयात दाखल करण्यात आले . सुदैवानेमोठा अपघात टळला.

टॅग्स :Nashikनाशिक