शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फळबागांना हेक्टरी 50 हजार मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 18:37 IST

सिन्नर: परतीच्या पावसाने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने तो ढबघाईस आला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करून फळ ...

ठळक मुद्देसिन्नर : मनसेचे तहसीलदारांना निवेदन

सिन्नर: परतीच्या पावसाने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने तो ढबघाईस आला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करून फळ बागासाठी हेक्टरी 50 हजार तसेच बागायतीसाठी हेक्टरी 20 हजारांची मदत जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.शासनाच्यावतीने शेतकर्‍यांना मदत करताना कोणतेही निकष लावू नका. पैसे दिवाळीच्या आत थेट बळीराजाच्या बँक खात्यात जमा करून दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश येलमामे, तालुकाध्यक्ष विलास सांगळे, सरचिटणीस एकनाथ दिघे, महिला पदाधिकारी ऍड. भाग्यश्री ओझा, अस्मिता सरवार, उपाध्यक्ष धनंजय बोडके, कृष्णा पालवे, वैभव शिरसाठ, मनवीस जिल्हा सरचिटणीस सचिन भगत, सायळे येथील शेतकरी, मनसैनिक उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीTahasildarतहसीलदार