शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

वंचित विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:18 IST

तीन महिने उलटूनही हजारो विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळालेला नसल्याने प्रवेशासाठीची आॅनलाइन प्रक्रिया त्वरित बंद करून विद्यार्थ्यांना तत्काळ प्रवेश द्यावा, अशी मागणी शहर कॉँग्रेस सेवादलाने केली आहे.

नाशिक : तीन महिने उलटूनही हजारो विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळालेला नसल्याने प्रवेशासाठीची आॅनलाइन प्रक्रिया त्वरित बंद करून विद्यार्थ्यांना तत्काळ प्रवेश द्यावा, अशी मागणी शहर कॉँग्रेस सेवादलाने केली आहे.  यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, १०वी परीक्षेचा निकाल जून २०१८ मध्ये लागला असून, आॅगस्ट महिना संपत असताना अद्यापही ११वीत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. गेल्या वर्षापासून सुरू केलेल्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत असून, आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेमुळे गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया त्वरित बंद करून जुन्या पद्धतीने ११वीच्या विद्यार्थ्यांना तत्काळ प्रवेश देण्यात यावा. शासन नियमाप्रमाणे शहरी भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थाना पासून ३ किलोमीटरच्या आत प्रवेश देणे बंधनकारक असूनही तसे होत नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे.  निवेदन देताना शहराध्यक्ष वसंत ठाकूर, राहुल पाटील, इजाज सय्यद, दीपक परदेशी, विजय अहेर, पराग काळे, अक्षय परदेशी, राजेश गांगुर्डे, सचिन जाधव, मिलिंद वाबळे, ज्ञानेश्वर चव्हाण, रणजित परदेशी, आतिष पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी