शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

जिल्ह्यातील मुली मुलांपेक्षा हुशार; गतवर्षीपेक्षा यंदा निकालात ५ टक्के वाढ

By संकेत शुक्ला | Updated: May 27, 2024 16:52 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला.

संकेत शुक्ल,नाशिक : सोमवारी (दि.२७) जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला. जिल्ह्याचा निकालही यंदा मागच्या निकालाच्या तुलनेत ५ टक्क्यांनी वाढलेला दिसला. जिल्ह्यात ९३ हजार ७५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात ४९ हजार ७३९ मुले तर ४४ हजार २० मुली प्रविष्ठ झाल्या होत्या. त्यापैकी ५६ हजार ६४१ मुले, तर ४२ हजार ६९६ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण झालेल्या मुलांची टक्केवारी ९३.७७, तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९६.९९ इतकी आहे.

जिल्ह्यातील सरासरी उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.२८ इतकी आहे. त्यामध्ये त्र्यंबक तालुक्यातील मुले आणि सरासरी ९८ यक्के गूण मिळवून आघाडीवर आहेत.

तालुकानिहाय निकाल-

तालुका   मुले           मुलीचांदवड : ९३.४५,  ९७.४५दिंडोरी : ९२.८८,    ९६.९३देवळा : ९६.४३,      ९७.५०इगतपुरी : ९४.१४,    ९७.०७कळवण : ९६.१२,   ९६.३८मालेगाव : ९४.२६,   ९६.०२नाशिक : ९१.८९,     ९७.१५निफाड : ९४.६५,    ९६.८७नांदगाव : ९०.६५,    ९५.५१पेठ : ९६.२९,           ९६.८१सुरगाणा : ९६.८३,    ९८.७५सटाणा : ९५.१७,     ९७.६०सिन्नर : ९४.६१,       ९७.६७त्र्यंबकेश्वर : ९७.७४, ९८.९८येवला : ९३.५३,      ९७.९८मालेगाव महापालिका : ८५.६१, ९३.८२नाशिक महापालिका :९५.२७, ९७.६९.४३९० विद्यार्थी नापास-

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या एक वा दोन विषयांत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटीची सुविधा लागू राहणार आहे. या सुविधेचा लाभ राज्यातील २६ हजार ६४५ विद्यार्थ्यांना होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ४३९० विद्यार्थी नापास झाले असून जुलै महिन्यात घेतल्या जाणाऱ्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास त्यांना महाविद्यालयीन प्रवेशाचा मार्ग मोकळा राहणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकSSC Resultदहावीचा निकाल