शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार गुणपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:35 IST

दहावीच्या निकालानंतर उत्तीर्ण झालेल्या दोन लाख विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा अर्ज दाखल करण्यासाठी प्रतीक्षा असलेली गुणपत्रिका येत्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांच्या हाती पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिक विभागीय मंडळाला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या (दहावी) अर्थात गुणपत्रिका गुरुवारी रात्र प्राप्त झाल्या असून, विभागीय मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत या गुणपत्रिकांचे जिल्हानिहाय वर्गीकरण करण्याचे काम सुरू होते.

ठळक मुद्देदोन लाख विद्यार्थ्यांना प्रतीक्षा : वर्गीकरणाचे काम सुरू

नाशिक : दहावीच्या निकालानंतर उत्तीर्ण झालेल्या दोन लाख विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा अर्ज दाखल करण्यासाठी प्रतीक्षा असलेली गुणपत्रिका येत्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांच्या हाती पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिक विभागीय मंडळाला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या (दहावी) अर्थात गुणपत्रिका गुरुवारी रात्र प्राप्त झाल्या असून, विभागीय मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत या गुणपत्रिकांचे जिल्हानिहाय वर्गीकरण करण्याचे काम सुरू होते.दहावीचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर झाला असून, यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत दहावीच्या निकालात तब्बल ९.८४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी या विद्यार्थ्यांना जुलै महिन्यात पुन्हा पुरवणी परीक्षा देण्याची संधी आहे.उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही गुणपत्रिकांची प्रतीक्षा असून, आगामी दोन ते तीन दिवसांत विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये गुणपत्रिका प्राप्त होऊ शकणार आहे. त्यासाठी विभागीय मंडळांकडून जिल्हा, तालुका, केंद्र आणि शाळानिहाय विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांची पाकिटे भरण्याचे काम सुरू आहे.४महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव या चारही जिल्ह्यांत दि. ११ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत प्रात्यक्षिक, तर दि. १ ते २२ मार्च या कालावधीत ४३३ परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षांचे एकत्रिक गुणपत्रक विभागीय कार्यालयाला पोहच झाले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थी