शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार गुणपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:35 IST

दहावीच्या निकालानंतर उत्तीर्ण झालेल्या दोन लाख विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा अर्ज दाखल करण्यासाठी प्रतीक्षा असलेली गुणपत्रिका येत्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांच्या हाती पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिक विभागीय मंडळाला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या (दहावी) अर्थात गुणपत्रिका गुरुवारी रात्र प्राप्त झाल्या असून, विभागीय मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत या गुणपत्रिकांचे जिल्हानिहाय वर्गीकरण करण्याचे काम सुरू होते.

ठळक मुद्देदोन लाख विद्यार्थ्यांना प्रतीक्षा : वर्गीकरणाचे काम सुरू

नाशिक : दहावीच्या निकालानंतर उत्तीर्ण झालेल्या दोन लाख विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा अर्ज दाखल करण्यासाठी प्रतीक्षा असलेली गुणपत्रिका येत्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांच्या हाती पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिक विभागीय मंडळाला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या (दहावी) अर्थात गुणपत्रिका गुरुवारी रात्र प्राप्त झाल्या असून, विभागीय मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत या गुणपत्रिकांचे जिल्हानिहाय वर्गीकरण करण्याचे काम सुरू होते.दहावीचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर झाला असून, यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत दहावीच्या निकालात तब्बल ९.८४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी या विद्यार्थ्यांना जुलै महिन्यात पुन्हा पुरवणी परीक्षा देण्याची संधी आहे.उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही गुणपत्रिकांची प्रतीक्षा असून, आगामी दोन ते तीन दिवसांत विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये गुणपत्रिका प्राप्त होऊ शकणार आहे. त्यासाठी विभागीय मंडळांकडून जिल्हा, तालुका, केंद्र आणि शाळानिहाय विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांची पाकिटे भरण्याचे काम सुरू आहे.४महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव या चारही जिल्ह्यांत दि. ११ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत प्रात्यक्षिक, तर दि. १ ते २२ मार्च या कालावधीत ४३३ परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षांचे एकत्रिक गुणपत्रक विभागीय कार्यालयाला पोहच झाले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थी