शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

पाणी परवानगीचे गौडबंगाल, ५७९ शेतकऱ्यांचे अर्ज धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 13:13 IST

घोटी : नाशिक पाटबंधारे विभागाने धरणांच्या लाभक्षेत्रातुन व पाणलोट क्षेत्रातून सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी परवानगी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

ठळक मुद्देपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : नव्याने अर्जाच्या अटीमुळे शेतकरी संतप्त

घोटी : नाशिक पाटबंधारे विभागाने धरणांच्या लाभक्षेत्रातुन व पाणलोट क्षेत्रातून सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी परवानगी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र गेल्या वर्षी ५७९ शेतकºयांनी केलेल्या मागणी अर्जावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे गंभीर चित्र आहे. अर्ज सादर करूनही अद्याप पाणी परवानग्या दिल्या नसतांनाही एकीकडे परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन केल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे.सुपिक जमिनी धरणासाठी संपादित झाल्याने शेतकºयांना उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला. यानंतर झालेल्या धरणाच्या उंची वाढीसाठी भूसंपादन झाले. त्यामुळे अनेक कुटुंब पूर्णत: भूमिहीन झाले. काही शेतकºयांनी उरलेल्या माळरानावर उदनिर्वाहासाठी जमीन सपाटीकरण करून ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न केला. गेल्यावर्षी नाशिक पाटबंधारे खात्याकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करु न पाणी परवानगीसाठी अर्ज केले. संबंधितांनी वेगवेगळ्या जाचक अटी लादत अनेक प्रकारचे कागदपत्र मागवले. यानंतर शेतकºयांनी सर्व अटी, शर्ती, कागदपत्रांची पूर्तता केली. तथापि पाटबंधारे विभागाने शेतकºयांना प्रतिक्षेतच ठेवले. प्रदीर्घ कालावधीनंतर काही शेतकºयांना ठराविक कालावधीसाठीच परवानग्या देण्यात आल्या. मात्र आता अनेक अर्जदार शेतकºयांनी पाटबंधारे विभागाकडे पाणी परवानगीसाठी वर्षापूर्वी अर्ज केले आहेत. शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पागेरे यांनी शेतकºयांच्या बैठका घेऊन २०१८ मध्ये सामुहिक पाणी परवानगीसाठी नाशिक पाटबंधारे विभागाकडे अर्ज सादर केले आहेत. मागणी अर्ज करून वर्ष झाले तरी यावर्षी नव्याने अर्ज करण्याचे विभागाने सांगितल्याने शेतकरी संतप्त झाले आहे.याप्रश्नी नवीन आमदार हिरामण खोसकर यांनी लक्ष घालून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक