शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गंगापूर धरण 99 टक्के भरले; नाशिककरांची पाण्याची चिंता मिटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 14:29 IST

सध्या हे धरण 99 टक्के भरले असून, धरणाचा जलसाठा 5 हजार 565 दलघफू इतका आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील काही भागांना परतीच्या पावसाने आठवडाभरापूर्वी झोडपून काढले. मात्र इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक सुरगाणा पेठ या तालुक्यांमध्ये पावसाने उघडीप दिली असून, त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. सध्या हे धरण 99 टक्के भरले असून, धरणाचा जलसाठा 5 हजार 565 दलघफू इतका आहे.आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे तूर्तास गंगापूर धरणातून विसर्ग हा थांबवला गेला आहे. गंगापूर धरण क्षेत्रात देखील पावसाची विश्रांती आहे. समूहातील गौतमी त्र्यंबकेश्वर काश्यप या भागात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. आंबोली परिसरात पावसाची अधूनमधून जोरदार हजेरी सुरू असल्यामुळे काही प्रमाणात गंगापूर धरणात पाण्याची आवक होत असल्याने धरण साठा हा वाढता वाढत आहे. बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत गंगापूर धरण 98. 85% भरले. पहाटेपर्यंत आंबोली परिसरात 16 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.गंगापूर समूहातील काश्यपी 71 तर गौतमी गोदावरी 85 टक्के इतके भरले आहे. मागील 4 दिवसांपूर्वी 268 क्यूसेक इतका विसर्ग सुरू होता; मात्र पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने आता विसर्ग थांबविला गेला आहे. गंगापूर धरण भरल्याने नाशिककरांचा वर्षभराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला असून, पाणीकपात टळली आहे. तसेच मुकणे धरण 84 टक्के तर दारणा 99.17इतके भरले आहे. जिल्ह्यातील भावली, भाम, वालदेवी, वाकी, कडवा, भोजपूर, हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या हे लघु प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. दारणा धरणातून होणारा विसर्गही थांबविला गेला आहे.जिल्ह्यातील पर्जन्यमान दृष्टीक्षेपातनाशिक शहरातसुद्धा पावसाने विश्रांती घेतली आहे. शहरात आतापर्यंत या हंगामात 811.5मिमी पर्यंत पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात सरासरी 1075 मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक 3057 मिमीपर्यंत पाऊस पडला तर त्र्यंबकेश्वरला 2 हजार 166, पेठमध्ये 2हजार 45 मिमीपर्यंत पाऊस नोंदविला गेला. सर्वात कमी देवळा तालुक्यात 422 मिमीपर्यंत पावसाची नोंद होऊ शकली. मागील वर्षी जिल्ह्यात हंगामात सरासरी 1 हजार 427 मिमीपर्यंत पाऊस पडला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान कमी राहिले.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणNashikनाशिक