शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

‘संस्कृती वैभव’च्या वतीने आयोजित गंधर्व महोत्सव

By admin | Updated: February 18, 2015 01:39 IST

‘संस्कृती वैभव’च्या वतीने आयोजित गंधर्व महोत्सव

नाशिक : बालगंधर्वांसारखाच स्वर... त्यांच्यावरील चित्रपटाच्या निर्मितीतील किस्से आणि हेलावून टाकणाऱ्या बालगंधर्वांच्या हृद्य आठवणी... अशी आगळी मैफल जमली अन् जणू पुन्हा एकदा बालगंधर्वांचा काळ नव्हे, तर खुद्द बालगंधर्व अवतरल्याचाच आभास नाशिककरांनी अनुभवला. ‘संस्कृती वैभव’च्या वतीने आयोजित गंधर्व महोत्सवातील आजची समारोपाची सायंकाळ रसिकांसाठी संस्मरणीय ठरली. कार्यक्रमात प्रारंभी ‘आनंद गंधर्व’ आनंद भाटे व संवादिनीवादक सुभाष दसककर यांना ‘संस्कृती वैभव’ पुरस्कार पं. सत्यशील देशपांडे व ‘मैत्रेय’च्या अध्यक्ष वर्षा सत्पाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अकरा हजार रुपये, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. सन्मानाला उत्तर देताना भाटे म्हणाले की, गंधर्व परंपरेशी नाळ जोडली गेली, हे आपले भाग्य आहे. बालगंधर्वांवरील चित्रपट ही त्यांचीच पुण्याई आहे. त्यांनी गुरू चंद्रशेखर देशपांडे, यशवंत मराठे, पं. भीमसेन जोशी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.