शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

गिरणारे येथे गजानन महाराज पुण्यतिथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:56 IST

गिरणारे येथे संत गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त मिरवणूक काढून भजन व कीर्तनचे आयोजन करण्यात आले होते.

गंगापूर : गिरणारे येथे संत गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त मिरवणूक काढून भजन व कीर्तनचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी प्रा. संदीप महाराज रायते म्हणाले की, संतांचे विचारच सामाजिक परिवर्तनाची एकमेव गरज आहे, ती आचरणात आली पाहिजे, सार्वजनिक, सामाजिक, राजकीय अस्थिरतेला आता स्थिर करण्याची जबाबदारी येथील संवेदनशील जागृत व्यक्तींची आहे, असेही प्रा. संदीप महाराज रायते यांनी सांगितले. गिरणारे येथे संत गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तन निरुपणाप्रसंगी ते बोलत होते. संत गजानन महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. या दिंडीत गावातील वारकऱ्यांनी भजन गात गावातून ही मिरवणूक काढली. यावेळी भाविक भक्त ग्रामस्थांनी दर्शन घेतले. सायंकाळी बारभाई विठ्ठल मंदिरात महाप्रसाद झाल्यानंतर रात्री गावातील हनुमान मंदिरात प्रा.संदीप महाराज रायते यांचे कीर्तन निरूपण झाले.  याप्रसंगी माणिकराव देशमुख, आप्पासाहेब शिंदे, जगन्नाथ कुरणे, सुकदेव ढिकले, भाऊराव मगर, गायनाचार्य दांडेकर, प्रा.सोमनाथ घुले, चव्हाण, भौराज थेटे, नवनाथ महाराज थेटे, भीमाजी थेटे, संपतराव थेटे, बाबासाहेब थेटे, गोकुळ थेटे यांसह अनेक वारकरी भाविक उपस्थित होते.

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजReligious programmeधार्मिक कार्यक्रम