शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

देशाचे भविष्य तरु ण पिढीच्या हाती ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 17:45 IST

आई व शिक्षकांच्या शिकवणीतून विद्यार्थी संस्काराच्या वाटेवरून प्रगतीच्या दिशेने भरारी घेत असल्याने पालकांनी आपल्या पाल्यास प्रोत्साहन देण्याची गरज असून शिक्षक विद्यार्थाचे सर्व काही असतात त्यामुळे शिक्षकांनी विध्यार्थीना योग्य शिक्षण देणे गरजेचे आहे. चांगले शिक्षण द्या मुले भविष्य घडवतात. भविष्य मंदिराच्या माध्यमातून नाही तर छोट्या छोट्या विद्यालयाच्या माध्यमातून घडत असून देशाचे भविष्य तरु ण पिढीच्या हाती असल्याचे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील माजी सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच कराड येथील क्रि ष्णा इन्स्टिट्युुट आॅफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देवेदप्रकाश मिश्रा : पिंपळगाव बसवंत रेडियंट स्कूल शिक्षा महोस्तव

पिंपळगाव बसवंत : आई व शिक्षकांच्या शिकवणीतून विद्यार्थी संस्काराच्या वाटेवरून प्रगतीच्या दिशेने भरारी घेत असल्याने पालकांनी आपल्या पाल्यास प्रोत्साहन देण्याची गरज असून शिक्षक विद्यार्थाचे सर्व काही असतात त्यामुळे शिक्षकांनी विध्यार्थीना योग्य शिक्षण देणे गरजेचे आहे. चांगले शिक्षण द्या मुले भविष्य घडवतात. भविष्य मंदिराच्या माध्यमातून नाही तर छोट्या छोट्या विद्यालयाच्या माध्यमातून घडत असून देशाचे भविष्य तरु ण पिढीच्या हाती असल्याचे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील माजी सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच कराड येथील क्रि ष्णा इन्स्टिट्युुट आॅफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.पिंपळगाव बसवंत येथील रेडियंट स्कूल शिक्षा महोस्तव प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर भोसला मिलीटरी स्कुलचे सचिव दिलीप बेळगावकर, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, गजलकार लक्ष्मीशंकर वाचपेयी, सुधाकर पाठक, शिखर श्रीवास्तव, रवी शुक्ला, संध्या श्रीवास्तव, मुख्याध्यापक कांता पाथरे, शिक्षणाधिकारी, एन. एस. पाटील आदी उपस्थित होते.लक्ष्मीशंकर वाचपेयी यांनीही मार्गदर्शन केले. मुलांना आपण चांगल्या शिक्षणासाठी चांगल्या शाळेत टाकतो फी भरतात तुमची जबाबदारी संपली असे नाही तेव्हा खऱ्या अर्थाने जबाबदारी वाढलेली असते असे निलीमा पवार यांनी पालक व विध्यार्थीना मार्गदर्शन करताना सांगितले. शाळेत जेव्हा कार्यक्र माला पालकांना उपस्थित असायला पिहले तेव्हा पालक उपस्थित नसतात. शाळेप्रमाणेच पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. शाळेत मुलांना काय शिक्षण दिले, ते दररोज पालकांनी विचारायला पाहिजे पालक जे अशा गोष्टीत कमी पडत असेल तर शाळा काहीच करू शकत नाही. आपले मूल मोठे अधिकारी बनवायचे असेल, त्याचे भविष्य घडवायचे असेल तर ती काळजी घेणे गरजेचे आहे. पैशाचे काय महत्व आहे ते त्यांना सांगा, अडचणीचा पाढा त्यांच्या समोर ठेवा म्हणजे परिस्थितीची जाणीव त्यांना होईल असे त्या म्हणाल्या.यावेळी गणेश बनकर, संजय मोरे, बापू कडाळे, अश्विन पाटील, मोतीराम पवार, दीपक झगडे आदीसह पालक विद्यार्थी मोठया संख्येत उपस्थित होते. 

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण