शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

ओखी वादळग्रस्तांसाठी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:53 IST

डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी चक्रीवादळात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकºयांना शासनाने मंजूर केलेल्या नुकसानभरपाईची रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, येत्या दोन दिवसांत शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत.

नाशिक : डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी चक्रीवादळात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकºयांना शासनाने मंजूर केलेल्या नुकसानभरपाईची रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, येत्या दोन दिवसांत शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत. गेल्या आठवड्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोकण व नाशिक विभागातील ओखी वादळग्रस्तांना मदतीसाठी निधी मंजूर केला होता. त्याचे आदेश सोमवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. डिसेंबर महिन्याच्या ४ ते ६ तारखेच्या दरम्यान, अरबी समुद्रात ओखी वादळ सरकल्याने त्याचे परिणाम महाराष्टÑाच्या वातावरणावर झाला होता. ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली तर नाशिक जिल्ह्णात काही ठिकाणी गारपीटही झाली होती. द्राक्षबागांचा ऐन हंगामातच पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे नाशिक जिल्ह्णातील सुमारे दीड हजाराहून अधिक शेतकºयांच्या १२०० हेक्टरवरील द्राक्षाचे नुकसान झाले होते.  यासंदर्भात शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्णात पंचनामे पूर्ण करून शासनाला त्याचा अहवाल पाठविण्यात आला होता व शासनाने ठरविल्याप्रमाणे प्रती हेक्टरी १३,५०० रुपये भरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्णासाठी २,३३,०८,२९० रुपयांची गरजही शासनाला कळविण्यात आली होती. त्यानुसार नुकसान झालेल्या आठ तालुक्यांसाठी शासनाचे निधी पाठविला आहे. सदरचे पैसे तत्काळ शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.तालुकानिहाय शेतकरी व रक्कममालेगाव (२६०)- ४५७०७४०सटाणा (८५५)- १४६५१८२०कळवण (३१)- ४६९९८०देवळा (४७)- ७२८१००दिंडोरी (२)- ९९००नाशिक (१३)- १२३९३०निफाड (४०)- ३७०२६०चांदवड (२५८)- २३८३५६० 

टॅग्स :Farmerशेतकरी