शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ओखी वादळग्रस्तांसाठी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:53 IST

डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी चक्रीवादळात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकºयांना शासनाने मंजूर केलेल्या नुकसानभरपाईची रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, येत्या दोन दिवसांत शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत.

नाशिक : डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी चक्रीवादळात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकºयांना शासनाने मंजूर केलेल्या नुकसानभरपाईची रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, येत्या दोन दिवसांत शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत. गेल्या आठवड्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोकण व नाशिक विभागातील ओखी वादळग्रस्तांना मदतीसाठी निधी मंजूर केला होता. त्याचे आदेश सोमवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. डिसेंबर महिन्याच्या ४ ते ६ तारखेच्या दरम्यान, अरबी समुद्रात ओखी वादळ सरकल्याने त्याचे परिणाम महाराष्टÑाच्या वातावरणावर झाला होता. ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली तर नाशिक जिल्ह्णात काही ठिकाणी गारपीटही झाली होती. द्राक्षबागांचा ऐन हंगामातच पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे नाशिक जिल्ह्णातील सुमारे दीड हजाराहून अधिक शेतकºयांच्या १२०० हेक्टरवरील द्राक्षाचे नुकसान झाले होते.  यासंदर्भात शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्णात पंचनामे पूर्ण करून शासनाला त्याचा अहवाल पाठविण्यात आला होता व शासनाने ठरविल्याप्रमाणे प्रती हेक्टरी १३,५०० रुपये भरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्णासाठी २,३३,०८,२९० रुपयांची गरजही शासनाला कळविण्यात आली होती. त्यानुसार नुकसान झालेल्या आठ तालुक्यांसाठी शासनाचे निधी पाठविला आहे. सदरचे पैसे तत्काळ शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.तालुकानिहाय शेतकरी व रक्कममालेगाव (२६०)- ४५७०७४०सटाणा (८५५)- १४६५१८२०कळवण (३१)- ४६९९८०देवळा (४७)- ७२८१००दिंडोरी (२)- ९९००नाशिक (१३)- १२३९३०निफाड (४०)- ३७०२६०चांदवड (२५८)- २३८३५६० 

टॅग्स :Farmerशेतकरी