शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

इगतपुरीत संत्रा बागांवर फळगळतीचे संकट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 00:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील भरवीर, पिंपळगाव, साकूर, घोटी खुर्द परिसरात शेतात संत्रा बागा आहेत. संत्रा उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात अज्ञात रोगामुळे संत्रा फळाची मोठ्या प्रमाणावर गळती झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठे नुकसान झाले असून, आधीच कोरोनामुळे फळांना भाव नसल्याने संकटात असलेले शेतकरी यामुळे हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्दे कृषी विभागाचे दुर्लक्ष : पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककवडदरा : इगतपुरी तालुक्यातील भरवीर, पिंपळगाव, साकूर, घोटी खुर्द परिसरात शेतात संत्रा बागा आहेत. संत्रा उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात अज्ञात रोगामुळे संत्रा फळाची मोठ्या प्रमाणावर गळती झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठे नुकसान झाले असून, आधीच कोरोनामुळे फळांना भाव नसल्याने संकटात असलेले शेतकरी यामुळे हवालदिल झाले आहेत.गेल्या काही दिवसांपासून फळ गळती वाढली असून, काही बागांमध्ये ७५ टक्क्यांपर्यंत फळगळती झाल्याने व उर्वरित फळांना डाग आल्याने शेतकºयांपुढे संकट उभे ठाकले आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा फळाचे उत्पादन होईल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती. मात्र कोरोनामुळे बाजारपेठ अनेक दिवस बंद असल्याने आधीच नुकसान सहन करत असलेले शेतकरी आता अज्ञात रोगामुळे त्रस्त झाले आहे. फळ गळतीमुळे कोट्यवधीचे नुकसानगेल्या सहा सात दिवसात दररोज मोठ्या प्रमाणावर फळ गळती होत असून, अनेक बागा फळविरहित झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून आलेल्या संत्राला गळती लागली व फळ गळाल्यामुळे शेतकºयांचे कोट्यवधी रु पयांचे नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे ही फळ गळती कोणत्या रोगामुळे होत आहे, ती का होत आहे याबद्दल शेतकºयांना कोणतीच माहिती नाही. दुर्दैव म्हणजे अद्यापपर्यंत कृषी विभागाने ही त्याकडे लक्ष घातलेले नाही.या रोगाची व त्याच्या परिणामांची माहिती कृषी विभागाला सांगितल्यानंतर कृषी विभागाने या भागातील बागांची पाहणी करून आर्थिक मदतीसाठीचा अहवाल शासनाकडे पाठवू असे म्हटले आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी