शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
4
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
5
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
6
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
7
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
8
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
9
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
10
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
11
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
12
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
13
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
14
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
15
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
16
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
17
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
19
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
20
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान

पंधरवड्यापासून खुनाच्या चार घटना

By admin | Updated: April 13, 2015 01:17 IST

पंधरवड्यापासून खुनाच्या चार घटना

नाशिक : शहरात गेल्या पंधरवड्यापासून खुनाच्या चार घटना घडल्या असून, त्यातील तीन घटना या दोन टोळक्यांमधील सूडभावनेने घडल्याचे दिसून येते. गेल्या वर्षभरापासून टोळ्यांच्या कारवाया थंडावल्या असतानाच आता पुन्हा टोळक्यांनी डोके वर काढले आहे.शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १२ एप्रिलपर्यंत नोंद झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी पाहता शहरातील नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे चित्र आहे़ त्यातच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सातपूरच्या दोघा युवकांचा खून, त्यानंतर विवाहितेचा हुंड्यासाठी सासरच्यांनी केलेल्या खुनापाठोपाठ शनिवारी रात्री अंतर्गत वादातून एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा झालेला खून व यानंतर परिसरात झालेली दगडफेक यामुळे नागरिकांच्या दहशतीत भरच पडली असून, कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़