शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

जिल्ह्यात अवकाळीमुळे चार जनावरे दगावली

By admin | Updated: May 7, 2016 00:02 IST

जिल्ह्यात अवकाळीमुळे चार जनावरे दगावली

नाशिक : विदर्भात आणि खान्देशात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या नुकसानीचा फटका जिल्ह्यातील मालेगाव, देवळा व नांदगाव तालुक्याला बसला आहे. काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले असले तरी वीज पडून दोन बैल व दोन शेळ्या दगावल्याचे वृत्त आहे.दरम्यान, शुक्रवारीही (दि. ६) जिल्ह्यात कसमा पट्ट्यातील देवळा, कळवणसह काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे. ५ मे रोजी मालेगाव तालुक्यात २० मिमी. अवकाळी पावसाची नोेंद करण्यात आली. त्यात मौजे वडेल, करंजगव्हाण, अजंग, कुकाणे, चिंचवड, लुल्ले व गाळणे येथे तुरळक स्वरूपात पाऊस व गारपीट झाली. परंतु या गावच्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे नसल्याने पाऊस मोजता आला नाही; मात्र करंजगव्हाण या मंडळात २० मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे. नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी येथील परसराम नारायण बागुल यांचा एक बैल वीज पडून ठार झाला. तसेच मौजे कळमदरी येथे नीलेश हरी पगार यांच्या दोन शेळ्या गारा पडून मयत झाल्या. या गावातही पर्जन्यमापक यंत्र नसल्याने पाऊस मोजता आला नाही. देवळा तालुक्यातील मौजे निंबोळा येथे वादळी वाऱ्याने झाड पडून एक बैल मयत झाला. शुक्रवारीही दुसऱ्या दिवशी कळवण, देवळ्यासह कसमा पट्ट्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे चित्र होते.