शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

चार एकर ऊस जळून खाक

By admin | Updated: April 24, 2016 23:14 IST

चार एकर ऊस जळून खाक

न्यायडोंगरी : परधाडी (ता. नांदगाव) येथील चार एकर शेतात उभा असलेला ऊस जळून खाक झाला असून, सुमारे सात लाखांचे नुकसान झाले आहे. तलाठी येवले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. परधाडी येथील शेतकरी पोपट नामदेव गायकवाड यांनी आपल्या चार एकर शेतात डिसेंबर महिन्यात ऊस लावला होता. पाणी जेमतेम असल्याने या ठिकाणी तीन लाख रुपये खर्चून ठिबक बसविले होते. चार महिने हा ऊस जतन केला. शनिवारी दुपारी दीड वाजेदरम्यान शेताच्या बांधावरील विद्युत रोहित्राच्या जवळून अचानक आग लागल्याची माहिती मजूर देवानंद सोनवणे यांनी दिली. आग लगल्याचे लक्षात येताच मालकाकडे धाव घेतली. तोपर्यंत मोठ्या प्रमाणात आग पसरली होती. आग नियंत्रणात आणण्यात अपयश येऊन उभा असलेला ऊस व संपूर्ण ठिबक जळून खाक झाली. या घटनेची माहिती महसूल विभागास मिळताच तलाठी येवले यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा करून वरिष्ठांकडे तसा अहवाल सादर केला आहे. रोहित्राच्या बिघाडामुळेच ही आग लागली असल्याचे बोलले जात आहे. या आगीत चार लाख रुपयांचा उस व तीन लाख रु पयांचा ठिबक संच असे सात लाख रु पयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. (वार्ताहर )