शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

चार एकर ऊस जळून खाक

By admin | Updated: April 24, 2016 23:14 IST

चार एकर ऊस जळून खाक

न्यायडोंगरी : परधाडी (ता. नांदगाव) येथील चार एकर शेतात उभा असलेला ऊस जळून खाक झाला असून, सुमारे सात लाखांचे नुकसान झाले आहे. तलाठी येवले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. परधाडी येथील शेतकरी पोपट नामदेव गायकवाड यांनी आपल्या चार एकर शेतात डिसेंबर महिन्यात ऊस लावला होता. पाणी जेमतेम असल्याने या ठिकाणी तीन लाख रुपये खर्चून ठिबक बसविले होते. चार महिने हा ऊस जतन केला. शनिवारी दुपारी दीड वाजेदरम्यान शेताच्या बांधावरील विद्युत रोहित्राच्या जवळून अचानक आग लागल्याची माहिती मजूर देवानंद सोनवणे यांनी दिली. आग लगल्याचे लक्षात येताच मालकाकडे धाव घेतली. तोपर्यंत मोठ्या प्रमाणात आग पसरली होती. आग नियंत्रणात आणण्यात अपयश येऊन उभा असलेला ऊस व संपूर्ण ठिबक जळून खाक झाली. या घटनेची माहिती महसूल विभागास मिळताच तलाठी येवले यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा करून वरिष्ठांकडे तसा अहवाल सादर केला आहे. रोहित्राच्या बिघाडामुळेच ही आग लागली असल्याचे बोलले जात आहे. या आगीत चार लाख रुपयांचा उस व तीन लाख रु पयांचा ठिबक संच असे सात लाख रु पयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. (वार्ताहर )