शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

पेठे विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:50 IST

पेठे विद्यालयात १९८४ मधील बॅचचा अभिनव स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यासाठी १५०हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विश्वास ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा मेळावा नुकताच संपन्न झाला.

नाशिक : पेठे विद्यालयात १९८४ मधील बॅचचा अभिनव स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यासाठी १५०हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विश्वास ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा मेळावा नुकताच संपन्न झाला.यावेळी ठाकूर म्हणाले की, जुन्या मित्रांशी बोलणे, त्यांना भेटणे, सुख-दु:ख शेअर करणे म्हणजे जीवनात खूप काही मिळाल्याची जाणीव असते. पन्नाशीनंतर मित्रांना पुन्हा नव्याने जोडणे म्हणचे भूतकाळाशी मैत्री करणे होय. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या क्रि केट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.डॉ. सुधीर संकलेचा व डॉ. मनोज शिंपी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्र मास डॉ. आशुतोष रारावीकर, एअर इंडियाचे अधीक्षक इंजिनियर पराग कळवणकर, एबीबीचे उपाध्यक्ष अजय गोसावी, स्थापत्य अभियंता चंद्रशेखर रानडे, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अधिकारी अनंत अग्निहोत्री, आयकर अधीक्षक दिलीप देशमुख, उद्योजक मंगेश गणोरे, ऋषभ इंडस्ट्रीजचे महाप्रबंधक मनोज नायगावकर, प्रा. अनिल भंडारे, बीएसएनएलचे अधिकारी सतीश ठाकूर आदी उपस्थित होते.आठवणींना मिळाला उजाळामेळाव्यात त्या काळातील गाणी अभिनय यांचा अनोखा मिलाफ मित्रांनी अनुभवला. यावेळी काही माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुनील सोनार, दिलीप वाघ, बी.एस.एन.एल.चे महाप्रबंधक नितीन महाजन, संतोष कुलकर्णी, शरद निभोंरकर, मोहन उपासनी, मिलिंद एकतारे आदींनी शाळेविषयीच्या आठवणी सांगितल्या.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी