शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कांदा प्रश्नावर मतभेद विसरून एकत्र या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 00:42 IST

कसबे सुकेणे : शेतकऱ्यांनी कांदा प्रश्नावर मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी चांदवड येथे १ मार्च रोजी होणाºया कांदा परिषदेनिमित्त, रुई, ता. निफाड येथे झालेल्या सभेत केले.

ठळक मुद्देअनिल घनवट : रु ई येथील सभेत आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्ककसबे सुकेणे : शेतकऱ्यांनी कांदा प्रश्नावर मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी चांदवड येथे १ मार्च रोजी होणाºया कांदा परिषदेनिमित्त, रुई, ता. निफाड येथे झालेल्या सभेत केले.मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात नवीन कांद्याची आवक होणार आहे. केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंद केली आहे, साठ्यावर मर्यादा घातली आहे. हे निर्बंध उठविले नाहीत तर कांद्याचे दर ५०० रुपये क्विंटलपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. कांद्याचा उत्पादन खर्च दोन हजार रुपये प्रतिक्विंटल आहे. त्याखाली कांदा विकणे शेतकऱ्यांना परवडणार नाही. सरकारने कांद्यावरील निर्बंध न उठविल्यास कांदा उत्पादक शेतकºयांचा तोटा तर होणार आहेच, पण देशाला मिळणारे सरासरी तीन हजार कोटींचे परकीय चलनसुद्धा बुडणार आहे.चांदवड येथील कांदा परिषदेला सर्व शेतकरी संघटना व समविचारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले.या सभेत सीमा नरोडे, अर्जुन बोराडे, शंकरराव पूरकर, सांडूभाई शेख, बाबासाहेब गुजर यांची भाषणे झाली. त्र्यंबक आबाजी चव्हाणके यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा