शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

धुक्याने रब्बीच्या पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 17:25 IST

राजापूर : राजापूर येवला तालुक्यातील राजापूर व पूर्वेकडील भागात सध्या दाट धुके मोठ्या प्रमाणात आल्याने कांदा, गहू, हरभरा व भाजीपाला अशा अनेक रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसत आहे.

ठळक मुद्देधुके हे मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी हवालिदल

राजापूर : राजापूर येवला तालुक्यातील राजापूर व पूर्वेकडील भागात सध्या दाट धुके मोठ्या प्रमाणात आल्याने कांदा, गहू, हरभरा व भाजीपाला अशा अनेक रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसत आहे.शेतकरी आता औषध फवारणी करून वैतागले आहे. सध्या धुके हे मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी हवालिदल झाले आहे. धुके जास्त असल्यामुळे पीक वाचेल कि नाही असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे.निसर्ग यावर्षी शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात साथ देत नसल्याने शेतकरी वर्ग अनेक संकटात सापडला आहे. महागडी औषधे द्यायची झाल्यास दहा हजार रु पयांच्या आसपास जातो त्यामुळे. सध्या ढगाळ हवामानामुळे गहू, हरभरा, कांदा रब्बीचे पीक घशेक्यातआली आहे.दोन दिवसापासून धक्याचे प्रमाण खुपच वाढल्याने रब्बीच्या हंगामही वाया जाणार असल्याने शेतकरी वर्ग काळजीत पडला आहे. धुक्यामुळे कांदा पिक, गहू, हरभरा व भाजीपाला या पिकांना फटका बसला आहे. शेतकरी वर्ग औषध फवारणी करण्यासाठी आता वैतागले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाले आहे.गव्हाची पेरणी केलेली आहे परंतु ढगाळ हवामानामुळे गव्हाचे पीक पिवळे होत आहे त्यामुळे शेतकºयांना महागडी औषधे फवारणी करण्याची वेळ हवामान बदलामुळे आली आहे. हवामान खात्याने सध्या दोन-तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकºयांना धडकी वाढली आहे. अजून आठ ते दहा दिवसांमध्ये कांदा काढणीस सुरु वात होणार आहे. परंतु जर पावसाचे आगमन झाले तर कांदा सडून जाईल व शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, यामुळे शेतकरी अधिक संकटात सापडला आहे.(फोटो २६ धुके)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी