शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

धुक्याने रब्बीच्या पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 17:25 IST

राजापूर : राजापूर येवला तालुक्यातील राजापूर व पूर्वेकडील भागात सध्या दाट धुके मोठ्या प्रमाणात आल्याने कांदा, गहू, हरभरा व भाजीपाला अशा अनेक रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसत आहे.

ठळक मुद्देधुके हे मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी हवालिदल

राजापूर : राजापूर येवला तालुक्यातील राजापूर व पूर्वेकडील भागात सध्या दाट धुके मोठ्या प्रमाणात आल्याने कांदा, गहू, हरभरा व भाजीपाला अशा अनेक रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसत आहे.शेतकरी आता औषध फवारणी करून वैतागले आहे. सध्या धुके हे मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी हवालिदल झाले आहे. धुके जास्त असल्यामुळे पीक वाचेल कि नाही असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे.निसर्ग यावर्षी शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात साथ देत नसल्याने शेतकरी वर्ग अनेक संकटात सापडला आहे. महागडी औषधे द्यायची झाल्यास दहा हजार रु पयांच्या आसपास जातो त्यामुळे. सध्या ढगाळ हवामानामुळे गहू, हरभरा, कांदा रब्बीचे पीक घशेक्यातआली आहे.दोन दिवसापासून धक्याचे प्रमाण खुपच वाढल्याने रब्बीच्या हंगामही वाया जाणार असल्याने शेतकरी वर्ग काळजीत पडला आहे. धुक्यामुळे कांदा पिक, गहू, हरभरा व भाजीपाला या पिकांना फटका बसला आहे. शेतकरी वर्ग औषध फवारणी करण्यासाठी आता वैतागले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाले आहे.गव्हाची पेरणी केलेली आहे परंतु ढगाळ हवामानामुळे गव्हाचे पीक पिवळे होत आहे त्यामुळे शेतकºयांना महागडी औषधे फवारणी करण्याची वेळ हवामान बदलामुळे आली आहे. हवामान खात्याने सध्या दोन-तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकºयांना धडकी वाढली आहे. अजून आठ ते दहा दिवसांमध्ये कांदा काढणीस सुरु वात होणार आहे. परंतु जर पावसाचे आगमन झाले तर कांदा सडून जाईल व शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, यामुळे शेतकरी अधिक संकटात सापडला आहे.(फोटो २६ धुके)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी