शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

धुक्याने रब्बीच्या पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 17:25 IST

राजापूर : राजापूर येवला तालुक्यातील राजापूर व पूर्वेकडील भागात सध्या दाट धुके मोठ्या प्रमाणात आल्याने कांदा, गहू, हरभरा व भाजीपाला अशा अनेक रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसत आहे.

ठळक मुद्देधुके हे मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी हवालिदल

राजापूर : राजापूर येवला तालुक्यातील राजापूर व पूर्वेकडील भागात सध्या दाट धुके मोठ्या प्रमाणात आल्याने कांदा, गहू, हरभरा व भाजीपाला अशा अनेक रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसत आहे.शेतकरी आता औषध फवारणी करून वैतागले आहे. सध्या धुके हे मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी हवालिदल झाले आहे. धुके जास्त असल्यामुळे पीक वाचेल कि नाही असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे.निसर्ग यावर्षी शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात साथ देत नसल्याने शेतकरी वर्ग अनेक संकटात सापडला आहे. महागडी औषधे द्यायची झाल्यास दहा हजार रु पयांच्या आसपास जातो त्यामुळे. सध्या ढगाळ हवामानामुळे गहू, हरभरा, कांदा रब्बीचे पीक घशेक्यातआली आहे.दोन दिवसापासून धक्याचे प्रमाण खुपच वाढल्याने रब्बीच्या हंगामही वाया जाणार असल्याने शेतकरी वर्ग काळजीत पडला आहे. धुक्यामुळे कांदा पिक, गहू, हरभरा व भाजीपाला या पिकांना फटका बसला आहे. शेतकरी वर्ग औषध फवारणी करण्यासाठी आता वैतागले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाले आहे.गव्हाची पेरणी केलेली आहे परंतु ढगाळ हवामानामुळे गव्हाचे पीक पिवळे होत आहे त्यामुळे शेतकºयांना महागडी औषधे फवारणी करण्याची वेळ हवामान बदलामुळे आली आहे. हवामान खात्याने सध्या दोन-तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकºयांना धडकी वाढली आहे. अजून आठ ते दहा दिवसांमध्ये कांदा काढणीस सुरु वात होणार आहे. परंतु जर पावसाचे आगमन झाले तर कांदा सडून जाईल व शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, यामुळे शेतकरी अधिक संकटात सापडला आहे.(फोटो २६ धुके)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी