शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

पहिल्या पावसात महामार्ग खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 22:38 IST

ओझर : यंदाच्या मोसमात पडलेल्या पावसाने येथील मुंबई-आग्रा महामार्गावर खड्डे पडले आहेत.

ठळक मुद्देअवजड वाहनधारकांच्या नाकीनव येत आहे.

ओझर : यंदाच्या मोसमात पडलेल्या पावसाने येथील मुंबई-आग्रा महामार्गावर खड्डे पडले आहेत.मुंबई-आग्रा महामार्गावर कोकणगाव, ओझर, खंडेराव मंदिरासमोर व दहावा मैल येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ओझर येथे दोन ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यातच गडाख कॉर्नर येथे महामार्गाला लागण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते, तर खंडेराव मंदिरापासून ते जुन्या गायखे पेट्रोलपंपापर्यंत दोन्ही बाजूस सर्व्हिस रोडचा वापर सध्या सुरू आहे.महामार्गावरील मुख्य सहापदरी रस्त्याला लागताना घ्यावा लागणाऱ्या वळणावर मोठे खड्डे पडल्याने गाडी चालविताना अवजड वाहनधारकांच्या नाकीनव येत आहे. अशातच वळणावर अपघात होण्याचे प्रमाण वाढण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. सकाळी सात वाजताव दुपारी तीन वाजता एचएएल कंपनीच्या कामगारांच्या वाहनांची एकच गर्दी होत असल्याने प्रत्येक वाहनधारकाला खड्डे चुकविताना कसरत करावी लागत आहे. यावर लवकर उपाययोजना हवी अशी अपेक्षा वाहनधारकांनी केली आहे.