शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

संतप्त महिलांचा व्हॉल्वमनला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:09 IST

वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या सदिच्छानगर परिसरात पुन्हा अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या सदिच्छानगर परिसरात पुन्हा अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळेस पाणीपुरवठा विभागात तक्रार करूनसुद्धा कोणतीही दखल घेतली जात नसल्याने रविवारी (दि.२) दुपारी पावणेचारच्या सुमारास व्हॉल्वमन पाणी सोडण्यास आला असता परिसरातील संतप्त महिलांनी त्यास घेराव घातला.सदिच्छानगर परिसरात सुमारे हजार लोकांची वस्ती आहे. नोकरदार व कामगारांची वस्ती म्हणून तिची ओळख आहे. या ठिकाणी गेल्या दहा दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी महिलावर्गाकडून भरले जात नसल्याने वापराचे पाणी आणायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळेस पाणीपुरवठा विभागात तक्रार करूनसुद्धा दखल घेतली जात नसल्याने रविवारी (दि.२) दुपारी पावणेचारच्या सुमारास व्हॉल्वमन पाणी सोडण्यास आला असता परिसरातील संतप्त महिलांनी त्याला घेराव घालून जोपर्यंत अधिकारीवर्ग येऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देत नाही, तोपर्यंत न सोडण्याचा निर्णय घेतला होता. अखेर अधिकाऱ्यांनी मोबाइल स्विच आॅफ केल्याने व्हॉल्वला सोडून देण्यात आले.यावेळी नीलेश साळुंखे, बाळासाहेब काळे, अशोक ठाकरे, नितीन पाटील, धनराज गायकवाड , सुगंधा भोये, साखरबाई त्रिभुवन, नंदा गायकवाड, सुरेखा महाले, प्रतिभा पाटील, अरु णा अवतारे, वंदना दवते, ललिता पितलेवर, सविता लोंढे, आशा उदमले, मंगल उदमले , सरला निकम, मेघा भोये, सरस्वती मोरे, रेणुका गाडेकर, सविता क्षीरसागर, कलावती मोरे, रेखा बोरसे, सुनंदा भोळे, उषा गुंजाळ, रेणुका गाडेकर, जयश्री गावडे, विमल बोरसे, राणी डाखुरे, योगीता गावडे, वंदना काळे, मीना गुंजाळ, मनीषा वाघ, सुनीता क्षीरसागर, सुलोचना पाटील, सुवर्णा पाटील, पार्वती सावंत आदींसह इंदिरानगर परिसरातील महिला उपस्थित होत्या.पाण्यासाठी महिलांची पायपीटदिवसागणिक वाढणाºया उष्णतेच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात परिसरातील महिला वर्गासह बालगोपाळ पायपीट करत उन्हाचा तडाखा सहन करत आव्हाड मळ्याच्या विहिरीतून पाणी भरत आहेत. अनेक वेळेस पाणीपुरवठा विभागात तक्रार करूनसुद्धा दखल घेतली जात नसल्याने रविवारी (दि.२) दुपारी पावणेचारच्या सुमारास व्हॉल्वमन पाणी सोडण्यास आला असता परिसरातील संतप्त महिलांनी त्याला घेराव घातला़

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणीWomenमहिला