शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

ग्रामीण भागातून नांगर हद्दपार होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:43 IST

लखमापूर : ग्रामीण भागातील शेतकरी हा सध्या आप आपल्या शेतामध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग करीत आहे. औद्योगिक क्र ांतीचा बळीराजाने आपल्या शेतामध्ये वापर करण्यास सुरु वात केल्यामुळे शेतातील बैलनांगर काळ्यांच्या पडद्याआड गेला आहे.

लखमापूर : ग्रामीण भागातील शेतकरी हा सध्या आप आपल्या शेतामध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग करीत आहे. औद्योगिक क्र ांतीचा बळीराजाने आपल्या शेतामध्ये वापर करण्यास सुरु वात केल्यामुळे शेतातील बैलनांगर काळ्यांच्या पडद्याआड गेला आहे.आधुनिक काळात अनेक ठिकाणी बदल पाहायला मिळत आहे. त्यामध्ये ज्या आॅफिस मध्ये 20 ते 30 कामगार काम करायचे त्याठिकाणी संगणकाने जागा घेतल्याने त्या ठिकाणी आता 4ते 5 कामगार काम करताना दिसत आहेत.आजच्या या यंञीक युगाने भरपूर ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे या युगाला यंत्रिक युग म्हणून ओळखले जाते. या युगाने आता तर असा बदल घडून आणला आहे की शेती प्रधान महाराष्ट्रातील शेतीवर आक्र मण केले आहे. पहाटेच्यावेळी ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतामधील विहिरीवर मोटाच्या साह्याने शेतीला पाणी देण्याचेकाम करायचा. परंतु आता मोटा गेल्या.त्या ठिकाणी पाण्याची मोटार काम करू लागली आहे. तेव्हापासून पोळ्याला पूजन करून बैलांला मानाच्या स्थानापासून गौण स्थान मिळायला सुरु वात झाली.बळीराजा यंत्राकडे वळाल्याने कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त काम कसे होईल. याकडे भर देऊ लागला. त्यासाठी शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये पारंपारिक वापरल्या जाणारे जे साधने होती त्यामध्ये वखर, नांगर, पांभर, बैल नांगर इ.साधने हद्दपार करून त्या ठिकाणी ट्रॅक्टर या साधनांचा वापर करून शेतामध्ये ऐटीत चालणारा बैल हद्दपार केला आहे.-------------------------काही ठिकाणी विजेचा लंपडाव सुरू असल्याने आमचा जुन्या जमान्यातील साधनेच बरी होती. कारण वीजबील, पेट्रोल, डिझेल ची गगनचुंबी किमती यामुळे बळीराजा हवालदील झाला आहे. महागई जर अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा शेतकरी वर्ग आपल्या परंपरागत साधनांकडे वळेल व पुन्हा एकदा शेतातील ऐटीत चालणारा बैलनांगर पाहायला मिळेल असे चित्र निर्माण झाले आहे.--------------------------------------------------ग्रामीण भागातील बहुतेक शेतकरी वर्गाने आपल्या गोठ्यातील बैल आता न ठेवल्याने शेतातील बैल नांगर काळ्यांच्या पडद्याआड गेला आहे. नव्या क्र ांतीने ग्रामीण भागातील प्रत्येक ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याने ग्रामीण भागातील अनेक परंपरागत रूढी, परंपरागत साधने काळाच्या पडद्याआड जाताना दिसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक