शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला दुषित पाण्याने रोगराईची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:20 IST

नाशिकरोड : कोरोना विषाणूमुळे सर्वजण त्रस्त असताना नाशिकरोड परिसराच्या काही भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना इतर आजारांना तोंड देण्याची पाळी आली आहे. याकडे कोणीच गांभीर्याने लक्ष देत नसल्याने रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देरहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नाशिकरोड : कोरोना विषाणूमुळे सर्वजण त्रस्त असताना नाशिकरोड परिसराच्या काही भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना इतर आजारांना तोंड देण्याची पाळी आली आहे. याकडे कोणीच गांभीर्याने लक्ष देत नसल्याने रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.गेल्या सात महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या उपद्रवामुळे सर्वजण त्रस्त झाले आहेत. यामध्ये अनेकांचे बळी गेले आहेत. शासन व नागरिक हातात हात घालून लढा देत असताना दुसरीकडे मात्र मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नाशिकरोड भागातील जय भवानीरोड, देवळालीगाव, आर्टिलरी सेंटररोड व इतर भागांमध्ये गेल्या काही दिवसापासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना विविध आजाराशी सामना करावा लागत आहे. दूषित पाणी रहिवाशांना उकळून व गाळून पिण्याची पाळी आली आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. पाणीपुरवठ्याची पाईपलाईन लिकेज असल्याचा संशय असून त्यामधून दूषित पाणी मिसळले जात आहे. पाण्याचा दुर्गंधी सारखा वास येत आहे. तसेच पाण्यामध्ये दूषित पाणी व घाण मिसळत असल्याने नागरिकांना जुलाब, घशाचा त्रास, अंग दुखणे आदी त्रास होत आहे. त्यामुळे फॅमिली डॉक्टरकडे रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मनपा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ दूषित पाणीपुरवठा रोखता कसा येईल त्याचे उपाय योजना करणे गरजेचे आहे.

 

 

 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य