शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गिरणारे-हरसूल रस्त्यावर जीवघेणी प्रवाशी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 15:10 IST

पश्चीम भागात प्रवाशांच्या सोईनुसार बसची सेवा नसणे, कधी तीन ते चार तास एकही बस नसणे असे प्रकार ग्रामीण भागात दरररोज घडत असल्यामुळे बसच्या गैरसोयींना वैतागलेले प्रवासी सरळ खासगी वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवितात. या पट्टयात खाजगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे

ठळक मुद्देपोलिसांचे दुर्लक्ष : प्रवाशांच्या जीवाशी घातक खेळ प्रवाशांना जनावरांप्रमाणे वाहनात कोंबून दिवसाढवळ्या सर्रास वाहतूक

नााशिक - नााशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गिरणारे - हरसूल या ग्रामीण भागातील रस्त्यांवर रोज हजारोंच्या संख्येने खासगी वाहनातून बेकायदेशीरपणे प्रवशांची जीवघेणी वाहतूक केली जात असून, ती रोखण्यासाठी ग्रामीण भागात वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच कुठे दिसत नाही. प्रवाशांना जनावरांप्रमाणे वाहनात कोंबून दिवसाढवळ्या सर्रास वाहतूक सुरु असल्याने या अवैध वाहतुकीला कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पश्चीम भागात प्रवाशांच्या सोईनुसार बसची सेवा नसणे, कधी तीन ते चार तास एकही बस नसणे असे प्रकार ग्रामीण भागात दरररोज घडत असल्यामुळे बसच्या गैरसोयींना वैतागलेले प्रवासी सरळ खासगी वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवितात. या पट्टयात खाजगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. गुजरात सिमेवरील वाडा, पडसंन , खरशेत, ओझरखेड, भागापासून ते हरसूल, गिरणारे पट्ट्यातील गोर गरीब आदीवासी मजूर, विद्यार्थी नाशिक व गिरणारे हर्सूल या ठिकाणी रोजगार, शिक्षण, बाजार व खाजगी कामासाठी दररोज ये-जा करतात. अशा वेळी थेट टॅक्सी, जीपला मागे लटकून किंवा वर टपावर बसवून प्रवाशांची वाहतूक केली जाते. वाहनांमध्ये प्रवासी अक्षरश: कोंबून भरलेले असतात. अशा प्रकारच्या वाहनांना एखादा अपघात झाल्यास वाहतूक पोलिसांकडून काही दिवस कारवाईचे नाटक केले जाते. नंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. वाहतूक पोलीस आणि नियमबाह्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे संबंधामुळेच हे सुरू असून, बºयाच खाजगी गाडयांना वाहन विमा नसल्याने, तसेच बरीच वाहने नादुरुस्त असतानाही चालविली जातात. मात्र प्रादेशिक परिवहन विभागाचे फिटनेस प्रमाणपत्र देखील कधी तपासले जात नाही. त्यामुळे कागदपत्रांची अपूर्तता असल्यास एखादा प्रवासी अपघातात दगावला तर वेळप्रसंगी त्याला विमा कंपनीकडून विमा नाकारला जातो. परंतु याची काळजी प्रवाशी वाहतूक करणाºयांना नसून, प्रवाशीही कमी पैशात प्रवास होतो म्हणून या खासगी वाहतुकीला प्राधान्य देत आहे. या भागातील प्रवाशांची संख्या लक्षात घेता, एस. टी. महामंडळानेच दर अर्धातासाला गाड्यांचे नियोजन करावे अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक