शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

कांदा दर घसरणीने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:00 IST

गेल्या काही महिन्यांपासून कांदा दरात घसरण सुरू असून, कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे. सरकार याप्रश्नी मार्ग काढत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देदुर्लक्ष : प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणीकांदा दर घसरणीने शेतकरी हवालदिल

निफाड : गेल्या काही महिन्यांपासून कांदा दरात घसरण सुरू असून, कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे. सरकार याप्रश्नी मार्ग काढत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.कांदा दरप्रश्नावर सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास मोठ्या स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले पाटील यांनी दिला आहे. वडघुले म्हणाले की, कोरोना संकटामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, भाजीपाला, मका, सोयाबीन आदी पिकांना बाजार उपलब्ध झाला नाही. त्यामुळे मातीमोल दरात शेतमालाची विक्री करावी लागली. त्यात कांदा दरात घसरण सुरू असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आॅक्टोबर महिन्यापर्यंत नवीन कांदा बाजारात येईल; परंतु सध्या कांदा दरात प्रचंड घसरण झाली आहे. यातून मार्ग निघाला नाही तर शेतकरी मोठ्या संकटात सापडेल. केंद्र सरकारने तातडीने निर्यात प्रोत्साहन योजना लागू करून निर्यातीला चालना देण्याची आवश्यकता आहे. पर्यायाने पुन्हा कांदा दरात घसरण होईल यासाठी आताच नियोजन होण्याची आवशकता आहे. मागच्या काळात रेल्वे वॅगन्स उपलब्ध करून दिल्या होत्या.त्याच प्रकारे वॅगन्स उपलब्ध करून दिल्या तर निर्यात थांबणार नाही यासाठी शासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे. युरोपात संधी असल्याने विशेष प्रयत्न करून युरोप देशांमध्ये निर्यातीसाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे. नाफेडकडून दुप्पट कांदा साठवण करण्यात आली असल्याने बाजारपेठेवर विसंबून न राहता निर्यातीसाठी चालना देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर भावांतर योजना लागू करून उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा ही वजावटीची रक्कम सरकारने निधीची तरतूद करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी वडघुले यांनी केली आहे.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी