शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

कांदा भावात घसरण, शेतकरी चिंंतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 14:47 IST

वणी : कांद्याच्या दरात तुलनात्मकरित्या घसरण होत असल्याने उत्पादकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे उत्पादक चिंतित झाले आहेत. कांदा ...

वणी : कांद्याच्या दरात तुलनात्मकरित्या घसरण होत असल्याने उत्पादकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे उत्पादक चिंतित झाले आहेत. कांदा आयात करण्यासाठीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील उत्पादक चिंतित झाले असून सदर निर्णय रद्द करु न उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी ग्रामिण विकास कृषी व किसान कल्याण पंचायत राज मंत्री नरेन्द्र सिंह तोमर यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केन्द्रीय वाणिज्य मंत्रालयाने निर्यातमुल्य ८५० डॉलर मेट्रीक टन स्थिर केला आहै. तसेच केंन्द्र शासनाच्या एम एम टि सी या व्यापार कंपनीने दोन हजार टन कांदा आयातीची निविदा प्रसिद्ध केली आहे. हा निर्णय उत्पादकांना मारक आहे . त्यामुळे निर्यात मूल्य शुन्य करु न आयात निविदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान येत्या महिनाभारात महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे ,जळगाव व औरंगाबाद या पाच जिल्ह्यातील ८५ ते ९० टक्के कांदा आवक होणार आहे तसेच लासलगाव बाजार समितीत कांदा आवक होणार असल्याने याचा विचार करु न नमुद निर्णय रद् करण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे. भारतात उत्पादीत कांद्यापैकी ३३ टक्के कांदा महाराष्ट्रात उत्पादीत होत असुन हा कांदा दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण असल्याने निर्यात मोठ्या प्रमाणावर होते, असाही उल्लेख पत्रात आहे. दरम्यान सद्यस्थितीत कांद्याच्या दरात तुलनात्मकरित्या घसरण होत असल्याने उत्पादकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे उत्पादक चिंतित झाले आहेत तर कांदा दर वाढीबाबत धोरणांचा विचार करु न हे दर नियंत्रण आणण्यासाठी केन्द्रीय पातळीवर घेण्यात येणारे क्र मप्राप्त निर्णय यामुळे दुहेरी कात्रित सापडल्यासारखी अवस्था उत्पादकांची झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक