शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 19:17 IST

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात मागील आठ ते दहा दिवसापासून सोयाबीन, बाजरी सोंगणीचे काम सुरु असून दोन ते तीन दिवसांपासून सोयाबीन आणि बाजरी मशीनद्वारे तयार करण्याचे काम चालू आहे. रविवारी (दि.१३) अचानक ढगाळ वातावरण आणि अल्पशा पावसाच्या शिडकाव्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.

ठळक मुद्देपरतीचा पाऊस बरसला तर पिके हातातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात मागील आठ ते दहा दिवसापासून सोयाबीन, बाजरी सोंगणीचे काम सुरु असून दोन ते तीन दिवसांपासून सोयाबीन आणि बाजरी मशीनद्वारे तयार करण्याचे काम चालू आहे. रविवारी (दि.१३) अचानक ढगाळ वातावरण आणि अल्पशा पावसाच्या शिडकाव्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.आॅक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली असून सातत्याने दमट वातावरण निर्माण होत असून रविवारी नेहमी पेक्षा अधिक दमट वातावरण असल्याने दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान अचानक आकाशात काळे ढग जमा झाल्याने पावसाचा शिडकावा सुरू झाल्याने सोयाबीन आणि बाजरी उत्पादकांची एकच तारांबळ उडाली होती.अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन आणि बाजरी सोंगण्यासाठी मजुरांची वानवा भासत असल्याने काही ठिकाणी बाजरी आणि सोयाबीन शेतातच उभी असून सोंगण्याची बाकी असल्याने ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला असल्याचे दिसून येत आहे. त्यात मान्सून हा परतीच्या वाटेवर असल्याने मान्सून बरसला तर शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर यंदा पिकांच्या सोंगण्या आल्या असून त्यात परतीचा पाऊस बरसला तर पिके हातातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक