शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार : गोसावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:38 IST

लोहोणेर : मागील आठ वर्षांपासून शिवनिश्चल सेवा भावी ट्रस्टच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतमजूर यांच्या मुलांसाठी सातत्याने काम करणारे शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी शेतकरी, शेतमजुरांच्या ५०पेक्षा जास्त मुलांना शैक्षणिक साहित्य वितरित करून किसान युवाक्रांती संघटनेची घोषणा केली.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम झालं पाहिजे

लोहोणेर : मागील आठ वर्षांपासून शिवनिश्चल सेवा भावी ट्रस्टच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतमजूर यांच्या मुलांसाठी सातत्याने काम करणारे शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी शेतकरी, शेतमजुरांच्या ५०पेक्षा जास्त मुलांना शैक्षणिक साहित्य वितरित करून किसान युवाक्रांती संघटनेची घोषणा केली.शिवनिश्चल ट्रस्टच्या माध्यमातून ज्या मुलांसाठी काम चालू आहे ते सर्व मूल आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतमजुरांची आहेत, हे कुठेतरी थांबवायचे असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम झालं पाहिजे म्हणून या संघटनेची स्थापना करण्यात आल्याची माहिती गोसावी यांनी दिली. गोसावी म्हणाले की, या संघटनेत शेतकºयांची मुलांबरोबर ज्या शेतकºयांची मूल बी.एस्सी. अग्री झालेली आहेत, आयटी क्षेत्रात आहेत, डॉक्टर, इंजिनिअर, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील तरुणांना जोडून हे संघटन मजबूत करण्यात येणार आहे. शेतकरी मेल्यावर सरकारकडून मदत होते. मात्र शेतकरी जगविण्यासाठी मदत केली जात नाही. स्वामिनाथन आयोग, शेतकरी पेन्शन योजना यासारख्या प्रश्नावर संघटना काम करणार आहे. राज्यभरातील शेकडो तरुण याआधीच जोडले गेले असून, येत्या काळात संपूर्ण देशभर शेतकºयांचे संघटन उभे करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी गोसावी यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती