शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

कांद्याच्या भाववाढीकडे शेतकऱ्यांच्या नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 14:08 IST

सायखेडा : कवडीमोल भावात विक्र ी होत असलेला कांदा किमान दोन हजार रु पये आणि अनुदान देण्यात यावे यासाठी ...

सायखेडा : कवडीमोल भावात विक्र ी होत असलेला कांदा किमान दोन हजाररु पये आणि अनुदान देण्यात यावे यासाठी नाशिक जिल्ह्यातील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतल्याने कांद्याला भाव कधी जाहीर होतो याकडे शेतक-यांच्या नजरा लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर केंद्र सरकार कांद्याला चांगला भाव देईल अशी अपेक्षा शेतकºयांना होती मात्र लाल कांद्याचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटूनही केवळ चार ते पाच रु पये प्रति किलो भाव मिळत असल्याने खर्च सुद्दा वसूल होत नाही. शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी संतापले आहेत. अनेक ठिकाणी आंदोलने झाले तरीही भाव वाढ झाली नाही. मागील आठवड्यात झालेल्या अनेक राज्यात भाजप पक्षाला दणका बसल्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार भाववाढ करील अशी अपेक्षा शेतकºयांना आहे. शेतकºयांना मात्र भोळी आशा लागल्याने शेतात काढून पडलेला कांदा विक्र ीसाठी थांबून आहे तर अनेक शेतकरी शेतात काढण्यासाठी आलेला कांदा काढण्यास थांबले आहे. कांद्याला भाव वाढण्याकडे शेतकरी लक्ष लावून बसले आहेत.-----------------------कांद्यासाठी एकरी पन्नास हजार रु पये खर्च झाला आहे. आज केवळ वीस ते पंचवीस हजार रु पये उत्पादन त्यातून निघत आहे. खर्च देखील वसूल होत नसल्याने कर्ज वाढत आहे. मुलांचे शिक्षण, कुटुंब खर्च, पुढील पीक उभे करण्यासाठी भांडवल सर्व समस्या ठाण मांडून समोर उभ्या असल्याने व्यवहारिक जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे.-दर्शन केंगे, शेतकरी, पिंपळस------------------जिल्ह्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याने कांद्याच्या भावात सुधारणा होऊन चार पैसे शेतºयांना मिळतील अशी आशा आहे. ही केवळ भोळी आशा ठरू नये. भाववाढीसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षा आहे.- धोंडीराम रायते, उपसरपंच, शिंगव

टॅग्स :Nashikनाशिक