शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

लासलगावी मोकाट जनावरांमुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 18:43 IST

परतीच्या पावसाने मेटाकुटीला आलेल्या बळीराजाचे उरलेसुरले पीक मोकाट जनावरे फस्त करीत असल्याने लासलगाव परिसरातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. लासलगावमध्ये मोकाट जनावरांचा खूप मोठ्या प्रमाणावर हैदोस सुरू असून, परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

लासलगाव : परतीच्या पावसाने मेटाकुटीला आलेल्या बळीराजाचे उरलेसुरले पीक मोकाट जनावरे फस्त करीत असल्याने लासलगाव परिसरातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. लासलगावमध्ये मोकाट जनावरांचा खूप मोठ्या प्रमाणावर हैदोस सुरू असून, परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. शहरात जवळपास ३००-३५० पर्यंत मोकाट जनावरे आहेत. यात गायी, वळू आणि छोट्या वासरांचा समावेश आहे. सदर गायी २५-५० च्या टोळक्याने शेतात येतात आणि संपूर्ण शेत उद्ध्वस्त करतात. मका, सोयाबीन, गहू, हरबरा तसेच सर्व फळपिकांचे देखील अतोनात नुकसान करीत आहे.लासलगाव परिसर हा बहुविध शेती पिके असणारा आणि खूप मोठे क्षेत्र असल्याने त्यास तारेचे कुंपण करणे परवडण्याजोगे नाही. यामुळे परिसरातील त्रस्त शेतकऱ्यांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्र ार केली असून, प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही. सदर जनावरे माणसांवरदेखील हल्ला करतात तसेच रस्त्यावर बसत असल्याने वाहतुकीला सुद्धा मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.मागे शहरातील एका इसमाचा मोकाट जनावरांच्या हल्ल्यातमृत्यू झाला होता. अस्मानी आणि सुलतानी संकटासोबत आता हेनवीन संकट शेतकऱ्यांसमोर उभेआहे. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास वरिष्ठ अधिकारी वर्गाकडे याची तक्र ार तसेच आंदोलन करण्याचा इशारा सचिन होळकर यांनी दिला आहे.(फोटो ०८ लासलगाव)

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी