शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
2
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
3
'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
उपचारासाठी भारतात आलेले बांग्लादेशचे खासदार बेपत्ता; अखेरचं लोकेशन बिहारमध्ये, शोध सुरू
5
“त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार
6
Indigo Flight: ऐकावं ते नवल! विमानातही ट्रेनसारखा किस्सा; कन्फर्म सीटवर बसवला 'स्टँडबाय' प्रवासी, प्रकरण काय?
7
अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत
8
राजस्थान रॉयल्स ११ दिवस खेळला नाही; RCB च्या आजच्या सामन्यावर सुनिल गावस्करांची भविष्यवाणी
9
Buddha Purnima 2024: भगवान बुद्धांची प्रिय तिथी अर्थात बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करायला हवी ते जाणून घ्या!
10
मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम
11
उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु
12
Paytm Q4 Results: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा 'पेटीएम'ला मोठा फटका, निव्वळ तोटा ५५० कोटींवर; महसुलातही मोठी घट
13
त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?
14
नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?
15
ऑनलाइन क्रशला भेटायला २४०० किमी दूर पोहचली युवती; त्यानंतर जे घडलं तिने डोक्याला हात लावला
16
पीपीएफ आणि दर महिन्याची ५ तारीख, अचूक टायमिंग लक्षात ठेवा; 1 कोटीचा फंड जमा करू शकाल
17
पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत
18
विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची जबरदस्त सुरुवात; अल्ट्राटेकमध्ये तेजी, एसबीआय घसरला
20
काँग्रेस अन् भाजपने उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली; बसप अध्यक्षा मायावती यांचा आरोप

लोंबकळणा-या वीजतारांनी शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 2:41 PM

नांदूरवैद्य : येथील करंजकर मळा परिसरातील पिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य विद्युत वाहिन्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून सदर वीजवाहिन्या लोंबकळत असून या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे त्याची लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतरक्यांनी केली आहे.

नांदूरवैद्य : येथील करंजकर मळा परिसरातील पिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य विद्युत वाहिन्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून सदर वीजवाहिन्या लोंबकळत असून या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे त्याची लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतरक्यांनी केली आहे.नांदूरवैद्य परिसरातील करंजकर यांच्या मळ्यापासून गेलेल्या येथील अशोक यशवंत मुसळे व दत्तू बाबुराव काजळे यांच्या शेतीतील पाणीपुरवठा करत असलेल्या मुख्य विद्युतपुरवठा करणाºया तारा जीवघेण्या परिस्थितीत असल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकर्यांनी याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना दूरध्वनीवरून माहिती दिली असता सदर अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. लोंबकळलेल्या वीजवाहिन्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन शॉर्टसर्किट होण्याची भीती येथील शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. या लोंबकळत असलेल्या वीजवाहिन्यांमुळे येथील शेतकºयांची शेतीची कामे रखडली आहेत. तसेच ऐन पिकांना पाणी भरण्याची वेळ असून या ठिकाणी जाण्यास शेतकरी घाबरत आहेत. वीजवितरण कंपनीचे वाकलेले खांब व लोंबकळत असलेल्या वीजवाहिन्या मृत्यूला आमंत्रण देत आहे.या परिसरात अनेक ठिकाणी अशीच अवस्था असल्याने काही शेतकर्यांचे शेतीचे नुकसान देखील झाले आहे. याच पाशर््वभूमीवर वीजवितरण कंपनीच्या या गलथान कारभारामुळे येथील शेतकरी त्रस्त झाले असून वीज वितरण कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष देवून सदर वीजवाहिन्यांची लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक