शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

कांदा बियाणे महागल्याने शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 16:31 IST

खडकी : कांदा बियाणे तीस हजार रुपये पायली झाल्याने शेतकऱ्यांमध्ये कांदा लागवडीसाठी संकट निर्माण झाले आहे. घरगुती बियाणी उपलब्ध नसल्याने लांब दूरवरून पाणी शोधण्यासाठी शेतकºयांना हेलपाटे घालावे लागत आहे

ठळक मुद्देलागवडीसाठी संकट : मालेगाव तालुक्यात बळीराजा हवालदिल

खडकी : कांदा बियाणे तीस हजार रुपये पायली झाल्याने शेतकऱ्यांमध्ये कांदा लागवडीसाठी संकट निर्माण झाले आहे. घरगुती बियाणी उपलब्ध नसल्याने लांब दूरवरून पाणी शोधण्यासाठी शेतकºयांना हेलपाटे घालावे लागत आहे

गतवर्षी कांद्याला दहा ते वीस हजारांचा भाव मिळाल्याने कांद्याचे रोप तयार करण्यासाठी कांदा उपलब्ध नव्हता यामुळे कांद्याचे बियाणे तयार झाले नाही यावर्षी उन्हाळ कांद्याच्या बियाण्याने मोठी झेप घेतल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आधीच लाल कांद्याला जास्त पावसामुळे चांगले दिवस नसल्याने कांदा लागवड भिजत पडले आहे, लागवड झाली आहे त्यावर बुरशी आल्याने मूळ खराब होऊन कांद्याचे उत्पादन घटणार आहे. आज शेतकºयांना कांद्याचे भाव वाढण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. जास्त शेतकºयांनी आपला मोर्चा कांदा लागवडीकडे वळवला आहे. कांदा लागवड करण्यासाठी उपलब्ध असलेली रोपे शोधण्यासाठी पूर्ण कुटुंब कामाला लागले आहे. कांदा लागवडीमधून व कांद्याच्या उत्पादनामधून शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न दिले जाते. त्यामुळे शेतकºयांनी दरवर्षी कांदा उत्पादन तोट्यात गेले असले तरी कांद्याची लागवड सुरू ठेवले आहे. कांदा लागवडीसाठी मजूर खर्च मोठा असला तरी शेतकरी त्याची जुळवाजुळव करून कांदालागवड करीत आहे, मात्र चालू वर्षी शेतकºयाला कांदा बियाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनामार्फत अनुदान अभियानामध्ये नसल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.कांद्याचे बियाणे चार हजार ते सहा हजार रुपये किलोप्रमाणे विकण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत, घरचे बियाणे उपलब्ध नसल्याने विकत घेऊन कांदा लागवड करणे जिकिरीचे आहे. बियाणे उपलब्ध नसल्याने दुसरे उत्पादन घेण्यासाठी जमीन राखून ठेवली आहे, मात्र त्या ठिकाणी शेतकºयांनी कांदालागवड करण्याचे ठरवल्याने उपलब्ध रोपे नसल्याने शेतकºयाची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. त्यातच बाजरी कापणीचा हंगाम किंवा मका कापणी डोक्यावर आली आहे. त्यासाठी आर्थिक गरज पडणार आहे. त्यातूनही रस्ता काढून शेतकºयांनी कांद्याची रोपे व बियाणी उपलब्ध करण्यासाठी कंबर कसली आहे. कांदा बियाणे कृषी निविष्ठा दुकानांवर उपलब्ध झाले असले तरी त्याची कृत्रिम टंचाई शेतकºयांना फायदेशीर असल्याने याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे, तरच शेतकºयांना कांदा बियाणे उपलब्ध होणार आहे व पुणे कांदा उत्पादनाची शेतकºयांना लागणार आहेत.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी