शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो कांदा कॉरन्टाइन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 01:23 IST

नाशिक : दक्षिण भारतातील कांदा पिक खराब झाले आहे . केवळ महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांदा शिल्लक आहे . शेतकरयानी काही दिवस कांदा विक्रीचा निर्णय थाबविला आणि कांदा घरातच कॉरटाइन करून ठेवला तर निर्यात बंदीनंतर कांदा दर टिकून राहु शकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे .

ठळक मुद्देनिर्यात बंदी : भाव टिकून राहन्यसाठी होईल मदत

नाशिक : दक्षिण भारतातील कांदा पिक खराब झाले आहे . केवळ महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांदा शिल्लक आहे . शेतकरयानी काही दिवस कांदा विक्रीचा निर्णय थाबविला आणि कांदा घरातच कॉरटाइन करून ठेवला तर निर्यात बंदीनंतर कांदा दर टिकून राहु शकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे . मागील 15 दिवसांपासून देशात कांदा दरात थोडीफार सुधारना होऊन शेतक?्यांना दोन पैसे मिळू लागले असतानाच केंद्र सरकारने गेल्या सोमवारी अचानक कांदा निर्यात बंदिचा निर्णय घेतला या निणर्याने शेतकरयामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे . या निणर्यामुळे कांदा भाव कोसळतील अशी भीती व्यक्त केली जत असली तरी मागणी आणि पुरवठा यातील तफ़ावतिमुळे कांदा भावावर फारसा परिणाम झाला नाही हे गेल्या दोन तीन दिवसांच्य अकडेवारी वरुण दिसून येते. सध्या महाराष्ट्रशिवाय देशात इतर भागात फारसा कुठे कांदा उपलब्ध नाही लाल कांद्याचे नुकसान झाले आहे नवीन पिक यायला किमान दीड ते दोन महिन्याचा कालावधि लागनार आहे . केवळ 30 ते 40 टक्के कांदा शिल्लक आहे . आशा स्थितीत फक्त देशातील मागणी पूर्ण करायची असली तरी त्याची मदार उपलब्ध उन्हाळ कांद्यावरच आहे . यासाठी शेतकरयानी निर्यात बंदी झाली म्हणून घाबरून न जाता कांदा विक्रिचे योग्य नियोजन करावे त्यामुळे भाववर फारसा परिणाम होणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात आहे . कोट - लोकड़ाऊंन मध्ये शेतकरयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . यामुळे निर्यात बंदिचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे . सध्या केवळ 30 टक्के कांदा शिल्लक आहे . हा शिल्लक कांदा तीन ते चार महीने पुरवायचा आहे . त्यामुळे या निणर्या नतरहि भाव वाढनार आहे . शेतकरयानी एकदम सर्व कांदा विकृसाठी न आनता थोड़ा थोड़ा कांदा विकावा - न्यानेश्वर चांदवड़े , शेतकरी , निफाड़ कोट - कांदा कमी उपलब्ध असल्यामुळे भाव वाढत राहतील . शेतकरयानी नियोजन केले तर आवक प्रमाण योग्य राहिल यामुळे दोन पैसे जास्त मिळू शकतील - शरद सानप , शेतकरी , नीमगांव , ता सिन्नर , कोट - शेतकर्याकडे केवळ 30 टक्के कांदा शिल्लक आहे . त्यातही सडन्याचे प्रमाण अधीक आहे लाल कंद्याल फ़टकाबसला आहे . यामुळे चंगला भाव मिळू शकतो .- आबा आहेर , शेतकरी , देवलकेंद्र सरकरने निर्यात बन्दी केली आहे शेतकर्यनिहि आता कांदा 14 दिवस कॉर टाइन करून घरातच ठेवावा परिणामी भावावरपरिणाम होणार नाही . आशा अशयचे मेसेज समाज मध्यमानवर फिरू लागले आहेत .

 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी