शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

शेतकऱ्यांनो कांदा कॉरन्टाइन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 01:23 IST

नाशिक : दक्षिण भारतातील कांदा पिक खराब झाले आहे . केवळ महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांदा शिल्लक आहे . शेतकरयानी काही दिवस कांदा विक्रीचा निर्णय थाबविला आणि कांदा घरातच कॉरटाइन करून ठेवला तर निर्यात बंदीनंतर कांदा दर टिकून राहु शकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे .

ठळक मुद्देनिर्यात बंदी : भाव टिकून राहन्यसाठी होईल मदत

नाशिक : दक्षिण भारतातील कांदा पिक खराब झाले आहे . केवळ महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांदा शिल्लक आहे . शेतकरयानी काही दिवस कांदा विक्रीचा निर्णय थाबविला आणि कांदा घरातच कॉरटाइन करून ठेवला तर निर्यात बंदीनंतर कांदा दर टिकून राहु शकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे . मागील 15 दिवसांपासून देशात कांदा दरात थोडीफार सुधारना होऊन शेतक?्यांना दोन पैसे मिळू लागले असतानाच केंद्र सरकारने गेल्या सोमवारी अचानक कांदा निर्यात बंदिचा निर्णय घेतला या निणर्याने शेतकरयामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे . या निणर्यामुळे कांदा भाव कोसळतील अशी भीती व्यक्त केली जत असली तरी मागणी आणि पुरवठा यातील तफ़ावतिमुळे कांदा भावावर फारसा परिणाम झाला नाही हे गेल्या दोन तीन दिवसांच्य अकडेवारी वरुण दिसून येते. सध्या महाराष्ट्रशिवाय देशात इतर भागात फारसा कुठे कांदा उपलब्ध नाही लाल कांद्याचे नुकसान झाले आहे नवीन पिक यायला किमान दीड ते दोन महिन्याचा कालावधि लागनार आहे . केवळ 30 ते 40 टक्के कांदा शिल्लक आहे . आशा स्थितीत फक्त देशातील मागणी पूर्ण करायची असली तरी त्याची मदार उपलब्ध उन्हाळ कांद्यावरच आहे . यासाठी शेतकरयानी निर्यात बंदी झाली म्हणून घाबरून न जाता कांदा विक्रिचे योग्य नियोजन करावे त्यामुळे भाववर फारसा परिणाम होणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात आहे . कोट - लोकड़ाऊंन मध्ये शेतकरयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . यामुळे निर्यात बंदिचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे . सध्या केवळ 30 टक्के कांदा शिल्लक आहे . हा शिल्लक कांदा तीन ते चार महीने पुरवायचा आहे . त्यामुळे या निणर्या नतरहि भाव वाढनार आहे . शेतकरयानी एकदम सर्व कांदा विकृसाठी न आनता थोड़ा थोड़ा कांदा विकावा - न्यानेश्वर चांदवड़े , शेतकरी , निफाड़ कोट - कांदा कमी उपलब्ध असल्यामुळे भाव वाढत राहतील . शेतकरयानी नियोजन केले तर आवक प्रमाण योग्य राहिल यामुळे दोन पैसे जास्त मिळू शकतील - शरद सानप , शेतकरी , नीमगांव , ता सिन्नर , कोट - शेतकर्याकडे केवळ 30 टक्के कांदा शिल्लक आहे . त्यातही सडन्याचे प्रमाण अधीक आहे लाल कंद्याल फ़टकाबसला आहे . यामुळे चंगला भाव मिळू शकतो .- आबा आहेर , शेतकरी , देवलकेंद्र सरकरने निर्यात बन्दी केली आहे शेतकर्यनिहि आता कांदा 14 दिवस कॉर टाइन करून घरातच ठेवावा परिणामी भावावरपरिणाम होणार नाही . आशा अशयचे मेसेज समाज मध्यमानवर फिरू लागले आहेत .

 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी