शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

जिल्हा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी किसान सभेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:29 IST

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व संपूर्ण जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी बुधवारी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा प्रशासनाने धसका घेतल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात व बाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

नाशिक : वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व संपूर्ण जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी बुधवारी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा प्रशासनाने धसका घेतल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात व बाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.  दुपारी बारा वाजता गोल्फ क्लब मैदानावरून आमदार जिवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. जुना त्र्यंबक नाका, जिल्हा परिषद, शालिमार चौक मार्गे शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चा अडविण्यात येऊन तेथून शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. किसान सभेचा मोर्चा असल्याने त्याचा धसका पोलीस व जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यामुळे गोल्फ क्लब मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जागोजागी सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.या मोर्चात किसन गुजर, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, इंद्रजित गावित, मोहन जाधव, रमेश चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.अशा आहेत मागण्यायंदा पाऊस कमी झाल्याने संपूर्ण जिल्ह्णात दुष्काळ जाहीर करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे. पश्चिम नदी जोड प्रकल्प रद्द करून नार-पार, दमण गंगेचे पाणी अडविण्यात यावे. तसेच वनहक्क कायद्यान्वये फेटाळलेले सर्व दावे मान्य करण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, दुष्काळग्रस्त भागातील शेतकºयांचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे, शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, जुने रेशन कार्ड बदलून द्यावे, जिल्ह्णातील उपवन संरक्षक शिवबाला व श्रीमती बिवला यांची तत्काळ बदली करा आदी मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय