शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

जिल्हा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी किसान सभेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:29 IST

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व संपूर्ण जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी बुधवारी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा प्रशासनाने धसका घेतल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात व बाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

नाशिक : वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व संपूर्ण जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी बुधवारी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा प्रशासनाने धसका घेतल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात व बाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.  दुपारी बारा वाजता गोल्फ क्लब मैदानावरून आमदार जिवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. जुना त्र्यंबक नाका, जिल्हा परिषद, शालिमार चौक मार्गे शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चा अडविण्यात येऊन तेथून शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. किसान सभेचा मोर्चा असल्याने त्याचा धसका पोलीस व जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यामुळे गोल्फ क्लब मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जागोजागी सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.या मोर्चात किसन गुजर, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, इंद्रजित गावित, मोहन जाधव, रमेश चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.अशा आहेत मागण्यायंदा पाऊस कमी झाल्याने संपूर्ण जिल्ह्णात दुष्काळ जाहीर करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे. पश्चिम नदी जोड प्रकल्प रद्द करून नार-पार, दमण गंगेचे पाणी अडविण्यात यावे. तसेच वनहक्क कायद्यान्वये फेटाळलेले सर्व दावे मान्य करण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, दुष्काळग्रस्त भागातील शेतकºयांचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे, शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, जुने रेशन कार्ड बदलून द्यावे, जिल्ह्णातील उपवन संरक्षक शिवबाला व श्रीमती बिवला यांची तत्काळ बदली करा आदी मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय