शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

शेतमजुरांच्या झोपड्या जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 01:23 IST

येथील डाव्या  कालव्याजवळील अतिक्र मण  हद्दीत मोकळ्या जागेत झोपड्या बांधून राहणाऱ्या दोन मोलमजुरी करणाºया मजुरांच्या झोपड्या  रात्री ३ वाजेच्या सुमारास  लागलेल्या आगीत खाक  झाल्याने या दोन्ही कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत.

देवगाव : येथील डाव्या  कालव्याजवळील अतिक्र मण  हद्दीत मोकळ्या जागेत झोपड्या बांधून राहणाऱ्या दोन मोलमजुरी करणाºया मजुरांच्या झोपड्या  रात्री ३ वाजेच्या सुमारास  लागलेल्या आगीत खाक  झाल्याने या दोन्ही कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. कामगार तलाठी किरडे, पोलीसपाटील सुनील बोचरे, कोतवाल निवृत्ती तासकर यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे.  देवगाव येथे डाव्या कालव्याजवळील अतिक्रमण  हद्दीत काही शेतमजूर झोपडी बांधून राहत होती. सोमवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला.  सुदैवाने हे दोन्ही कुटुंब झोपडीच्या बाहेर झोपलेले असल्याने जीवितहानी टळली. परिणामी यात अनिता ज्ञानेश्वर गायकवाड यांचे संसारोपयोगी साहित्य, भांडी, कपडे, धान्य असा संपूर्ण ऐवज जळाला असून, तलाठी किरडे यांनी सहा हजारांचा पंचनामा केला आहे. अनिता गायकवाड यांच्यासह तीन मुले राहत होती तर वत्सलाबाई सुकदेव गायकवाड यांचीदेखील झोपडी जळाल्याने त्यांचेही सहा हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. झोपडीत धान्य, तेल, मीठ, मिरची, कपडे आदी सर्व साहित्य जळाल्याने या दोन्ही कुटुंबाचे संसार उघड्यावर आले आहे. या शेतमजुरांचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने त्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी देवगाव गावासह परिसरातील शेतकयांनी केली आहे.

टॅग्स :fireआग