शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लग्नसराईत शेतकऱ्यांची शेतकामांची धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:42 IST

खडकी : ग्रामीण भागात भाद्रपद महिन्यातही लग्नसराईचा धूमधडाका सुरू असल्याने शेतकऱ्यांची शेतकामे व लग्न मुहूर्त साधण्यात धांदल उडाली आहे. यामुळे मजुरांची टंचाई भासत आहे.

ठळक मुद्दे लग्न समारंभ साध्या पद्धतीने उरकण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कखडकी : ग्रामीण भागात भाद्रपद महिन्यातही लग्नसराईचा धूमधडाका सुरू असल्याने शेतकऱ्यांची शेतकामे व लग्न मुहूर्त साधण्यात धांदल उडाली आहे. यामुळे मजुरांची टंचाई भासत आहे.कोरोनामुळे लग्न साध्या पद्धतीने होत असल्याने साधारण कुटुंबाची दोन ते अडीच लाखांचे बचत होणार आहे. डीजे, बॅण्ड, मंडप या गोष्टींना फाटा देऊन लग्न सोहळा उरकला जात आहे. यामुळे या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाºया कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून लग्न सोहळे झालेले नाही. मुहूर्त न मिळाल्याने श्रावण-भाद्रपद महिन्यातही मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ साध्या पद्धतीने उरकण्यावर भर देण्यात आला आहे.पावसाचे दिवस असल्याने शेतकामाचा हंगामातही शेतकºयांनी लग्नाचा मुहूर्तही व्यवस्थितपणे हाताळला आहे. पुढेही लग्नाची घाईगर्दी वाढणार असल्याने जी लग्न आधीच जमलेली आहे ती उरकून घेतली जात आहे. कोरोनामुळे गेल्या मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाल्याने लग्न सोहळे बंद आहेत. त्यामुळे बॅँड, डीजेवादकांवर उपासमार आली आहे.अन्यथा अशी परिस्थिती कधीही न उद्भवल्याने भाद्रपद महिन्यात हिंदू लग्न पद्धती प्रथा प्रचलित नव्हती. मात्र पद्धती 2020 मध्ये अस्तित्वात आली आहे. आर्थिक व्यवस्थापनकोरोनामुळे लग्न समारंभाला पन्नास ते शंभर लोक उपस्थित राहण्याची अट आहे. यामुळे लग्न गदी साध्या पद्धतीने साजरे होत आहे. डीजे, बँड, मंडपांना फाटा देऊन साध्या पद्धतीने लग्न केली जात असल्यामुळे खर्चाची बचत होत आहे. यामुळे साधारण कुटुंबाचा लाखांचा खर्चाची बचत होत असल्याने आर्थिक व्यवस्थापन होत आहे. ही पद्धती सुरू राहावी अशी इच्छा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती