शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 00:49 IST

जळगाव नेऊर : पंधरा हजार रुपयांपर्यंत गेलेला कांदा निर्यातबंदीमुळे आज सरासरी पंधराशे रुपयांवर येऊन ठेपल्याने कांदा उत्पादक शेतकरी कोंडीत ...

ठळक मुद्देचिंता : निर्यातबंदीचा परिणाम; बाजारभावातील घसरणीमुळे कांदा काढणीला वेग

जळगाव नेऊर : पंधरा हजार रुपयांपर्यंत गेलेला कांदा निर्यातबंदीमुळे आज सरासरी पंधराशे रुपयांवर येऊन ठेपल्याने कांदा उत्पादक शेतकरी कोंडीत सापडला आहे. कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सततच्या दर घसरणीमुळे येवला तालुक्यात कांदा काढणीला वेग आला आहे.महागडी बियाणे व कांदा रोपे खरेदी करून शेतकºयांनी वातावरणातील बदलाचा सामना करून मोठ्या संकटातून कांदा पीक घेतलेले आहे. पण मिळणाºया दरातून खर्चही वसूल होत नसल्याने तसेच कांद्यातून बदलत्या वातावरणामुळे पाहिजे असे उत्पादन निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा आवक होत असून, कांद्याला १५०० ते १८०० रु पये म्हणजे सरासरी १५०० रु पयांच्या आसपास दर मिळत आहे. मागील पंधरवड्यात हाच कांदा तीन हजारांच्या आसपास विकला जात होता. दिवसेंदिवस कांदा दरात घसरण होत असल्याने शेतकरी कांदा दरातील चढ-उतारामुळे चिंतित आहेत. त्यामुळे मिळेल त्या दरात कांदा विक्र ी करून खर्च वसूल करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. शासनाची कर्जमाफीची घोषणा, तसेच अनुदान अद्यापही काही शेतकºयांना न मिळाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. निर्यातबंदी उठविणे गरजेचे आहे. शेतकºयांना दिलासा मिळेल, अशी भावना कांदा उत्पादकांनी व्यक्त केली आहे.

राज्यात नवे सरकार आले असून, या सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी मागे घेण्याची अपेक्षा आहे. सर्वसामान्य जनतेसह शेतकरी जगविण्यासाठी नव्या सरकारने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.- मल्हारी दराडेकांदा उत्पादक, जऊळकेबदलत्या वातावरणामुळे खर्चही फिटेनासा झाला आहे. त्यात खते, औषधे, मजुरी यांची झालेली भरमसाठ वाढ यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न उभा ठाकला आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवून शेतकºयांची हेळसांड थांबवावी.- अरु ण शिंदेकांदा उत्पादक, जळगाव नेऊर

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा