शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

शेतकरी संघटना आजपासून कांद्याप्रश्नी संपावर

By admin | Updated: May 5, 2016 22:36 IST

शेतकरी संघटना आजपासून कांद्याप्रश्नी संपावर

येवला : कांद्याचे भाव कमालीचे घसरले असून, या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी चार दिवस संपावर जाणार असून, येवला मार्केट येथे कांदा शुक्रवारपासून (दि. ६) विक्रीसाठी आणणार नसल्याची माहिती शेतकरी संघटना नेते संतु पाटील झांबरे यानी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या शेतकऱ्यांच्या अनौपचारिक सभेत दिली. बुधवारी सकाळी १० वाजता ही सभा घेण्यात आली. यावेळी शेतकरी व व्यापारीवर्गाशी चर्चा करण्यात आली. धुणीभांडी करणाऱ्या महिलापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्वजण संप करतात तर मग शेतकऱ्यांनी संप का करू नये, असे मत पुणतांबा येथील कार्यकर्ते धनंजय धोर्डे पाटील यानी येथे मांडले. नगर जिल्ह्यात राहता, श्रीरामपूर येथे हा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा केला व नंतर शंभर रुपये भाववाढ झाल्याचा अनुभव सांगितला.दुष्काळाने अवघा महाराष्ट्र होरपळून निघाल्याचा अनुभव आपण घेत आहोत. शेतकऱ्यांनी जमेल त्यागावी जाऊन पाणी आहे तेथे आपले उन्हाळ कांद्याचे रोप नेऊन शेतीमालकाला एकरी पंचवीस ते तीस हजार रु पये दिले आणि कांदा लागवड केली. लागवडीसाठी टोळी, रोप घेऊन जाणे, पाणी भरण्यासाठी जाण्या-येण्याचा खर्च अशी सर्कस करूनही आज काद्याला केवळ पाचशे ते सहाशे रुपये क्विंटल भाव आहे. कांद्याच्या काढणी व साठवण याचा खर्चदेखील फिटत नाही. प्रतिक्विंटल १००० रु पये खर्च येतो. उत्पन्न प्रतिक्विंटल ५०० रुपये घ्यायचे हा कुठला धंदा असा सवाल पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. (वार्ताहर)