शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नुकसानीच्या अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:31 IST

परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना अद्यापही अनुदान न मिळाल्याने तसेच काही शेतकर्यांचे पीक पंचनामे करूनही त्यांचे यादीत नाव समाविष्ट न केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

देशमाने : परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना अद्यापही अनुदान न मिळाल्याने तसेच काही शेतकर्यांचे पीक पंचनामे करूनही त्यांचे यादीत नाव समाविष्ट न केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.देशमाने (बु) येथील नुकसानग्रस्त पीक पंचनाम्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकारी अंबादास साळुंके यांच्यावर सोपविली होती. प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी येवला तहसील कार्यालयात यादी दिली होती. मात्र सदर यादीत अनेक चुका तर काही शेतकर्यांची नावेच नसल्याने ते शेतकरी अनुदान मिळण्यापासून वंचित राहिले आहेत.दरम्यान, लाखो रु पयांचे नुकसान होऊन मिळणारे तुटपुंजे अनुदान मिळविण्यासाठी सामाईक खातेदारांची संमती पत्राची जाचक अट घातल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. त्यामुळे चुकीची यादी तातडीने दुरु स्त करून तत्काळ अनुदान मिळावे अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी