शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

टोमॅटो अन् इतर पिकांचे उत्पादन घटल्याने शेतकरी तोट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 19:15 IST

खेडलेझुंगे : खेडलेझुंगेसह, सारोळे थडी, कोळगांव, रु ई, धारणगांव विर-खडक परिसरात सुरवातीला प्रखर उन्हाच्या तीव्रतेने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. पीकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने शेतिपके जळुन गेलीत. शेतिपक उन्हाच्या तडाख्यातुन वाचिवतांना शेतकर्यांना वेळप्रसंगी टँकरणे पाणी द्यावे लागले होते. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्याप्रमाणावर नुकसानीस सामोरे जावे लागले होते.

ठळक मुद्देशेतकरी वर्गाला मोठ्याप्रमाणावर नुकसानीस सामोरे जावे लागले

खेडलेझुंगे : खेडलेझुंगेसह, सारोळे थडी, कोळगांव, रु ई, धारणगांव विर-खडक परिसरात सुरवातीला प्रखर उन्हाच्या तीव्रतेने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. पीकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने शेतिपके जळुन गेलीत. शेतिपक उन्हाच्या तडाख्यातुन वाचिवतांना शेतकर्यांना वेळप्रसंगी टँकरणे पाणी द्यावे लागले होते. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्याप्रमाणावर नुकसानीस सामोरे जावे लागले होते.सद्या परतीच्या पावसाने शेतकर्यांना हैराण करु न सोडलेले आहे. परतीच्या पावसामुळे काढणीला आलेली पिके शेतातच सोडुन द्यावी लागत आहे. टोमॅटो पिकाची लागवड केल्यानंतर टोमॅटो फुलोर्यात असताना सततच्या पावसामुळे मोठ्याप्रमाणावर फुलगळ झाली. त्यामुळे सुरवातीला सुरु होणारे टोमॅटो पिक उशिराने सुरु झाले. त्यात झाडांची फळ देण्याची कमकुवत शक्तीमुळे उत्पादन कमी झाले. सुरवातीलाच आलेला फुलोरा वाचिवण्यात शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर किटकनाशके आण िइतर अत्यावश्यक औषध, खतांचा खर्च अफाट झाला. पुन्हा तेव्हढाच अफाट खर्च करु न शेतकरी टोमॅटो उत्पादन घेत आहे. फळ परिपक्व होण्यासाठी पाण्याचा ताण द्यावा लागतो परंतु सततचा पावसामुळे सुरवातीपासूनच टोमॅटो उत्पादन कमी झालेले आहे. त्यात पिकलेली टोमॅटो कावळे व इतर पक्षी खात आहे. त्यामुळे बर्याच शेतकर्यांनी पक्षी येवु नयेत म्हणुन टोमॅटो झाडाला तारीला बांधतांना रंगबेरंगी सुतळी, चिंधकांचा वापर केलेला दिसुन येत आहे. कुठे बुजगावणे उभे करण्यात आलेले आहे.टोमॅटोसह सोंगणीला आलेल्या बाजर्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वळव्याच्या पावसामुळे खाली चिख्खल आण िवर पक्षी कणसातून दाणे टिपून कणसे मोकळी करत आहे. काढणीला आलेली सोयाबीन चिख्खलामुळे कापणी करता येत नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थीक संकटात सापडला आहे. कृषी विभागाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पीकांची पहानी करु न पंचनामे करणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या