शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

टोमॅटो अन् इतर पिकांचे उत्पादन घटल्याने शेतकरी तोट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 19:15 IST

खेडलेझुंगे : खेडलेझुंगेसह, सारोळे थडी, कोळगांव, रु ई, धारणगांव विर-खडक परिसरात सुरवातीला प्रखर उन्हाच्या तीव्रतेने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. पीकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने शेतिपके जळुन गेलीत. शेतिपक उन्हाच्या तडाख्यातुन वाचिवतांना शेतकर्यांना वेळप्रसंगी टँकरणे पाणी द्यावे लागले होते. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्याप्रमाणावर नुकसानीस सामोरे जावे लागले होते.

ठळक मुद्देशेतकरी वर्गाला मोठ्याप्रमाणावर नुकसानीस सामोरे जावे लागले

खेडलेझुंगे : खेडलेझुंगेसह, सारोळे थडी, कोळगांव, रु ई, धारणगांव विर-खडक परिसरात सुरवातीला प्रखर उन्हाच्या तीव्रतेने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. पीकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने शेतिपके जळुन गेलीत. शेतिपक उन्हाच्या तडाख्यातुन वाचिवतांना शेतकर्यांना वेळप्रसंगी टँकरणे पाणी द्यावे लागले होते. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्याप्रमाणावर नुकसानीस सामोरे जावे लागले होते.सद्या परतीच्या पावसाने शेतकर्यांना हैराण करु न सोडलेले आहे. परतीच्या पावसामुळे काढणीला आलेली पिके शेतातच सोडुन द्यावी लागत आहे. टोमॅटो पिकाची लागवड केल्यानंतर टोमॅटो फुलोर्यात असताना सततच्या पावसामुळे मोठ्याप्रमाणावर फुलगळ झाली. त्यामुळे सुरवातीला सुरु होणारे टोमॅटो पिक उशिराने सुरु झाले. त्यात झाडांची फळ देण्याची कमकुवत शक्तीमुळे उत्पादन कमी झाले. सुरवातीलाच आलेला फुलोरा वाचिवण्यात शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर किटकनाशके आण िइतर अत्यावश्यक औषध, खतांचा खर्च अफाट झाला. पुन्हा तेव्हढाच अफाट खर्च करु न शेतकरी टोमॅटो उत्पादन घेत आहे. फळ परिपक्व होण्यासाठी पाण्याचा ताण द्यावा लागतो परंतु सततचा पावसामुळे सुरवातीपासूनच टोमॅटो उत्पादन कमी झालेले आहे. त्यात पिकलेली टोमॅटो कावळे व इतर पक्षी खात आहे. त्यामुळे बर्याच शेतकर्यांनी पक्षी येवु नयेत म्हणुन टोमॅटो झाडाला तारीला बांधतांना रंगबेरंगी सुतळी, चिंधकांचा वापर केलेला दिसुन येत आहे. कुठे बुजगावणे उभे करण्यात आलेले आहे.टोमॅटोसह सोंगणीला आलेल्या बाजर्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वळव्याच्या पावसामुळे खाली चिख्खल आण िवर पक्षी कणसातून दाणे टिपून कणसे मोकळी करत आहे. काढणीला आलेली सोयाबीन चिख्खलामुळे कापणी करता येत नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थीक संकटात सापडला आहे. कृषी विभागाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पीकांची पहानी करु न पंचनामे करणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या