शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

नाशकात शेतकरी कामगार पक्षाचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 6:52 PM

नाशिक : सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्य सरकारने दिलेली आश्वासने न पाळल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले.केंद्रात व राज्यात भाजपाचे संयुक्त सरकार सत्तेवर येताना दिलेली आश्वासने व सत्तेत आल्यानंतर केलेल्या घोषणा फसव्या असल्याचे लक्षात आल्याने शेतकरी, कष्टकरी ...

ठळक मुद्देसत्तेवर आलेल्या केंद्र व राज्य सरकारने दिलेली आश्वासने न पाळल्याच्या निषेधशेतकरी, कष्टकरी व कामगार, व्यावसायिक यांचा भ्रमनिराश

नाशिक : सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्य सरकारने दिलेली आश्वासने न पाळल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले.केंद्रात व राज्यात भाजपाचे संयुक्त सरकार सत्तेवर येताना दिलेली आश्वासने व सत्तेत आल्यानंतर केलेल्या घोषणा फसव्या असल्याचे लक्षात आल्याने शेतकरी, कष्टकरी व कामगार, व्यावसायिक यांचा भ्रमनिराश झाला असून, सरकारच्या जनहित विरोधी भुमिकेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. तो व्यक्त करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने आंदोलन केले. यावेळी शेतीमालाला किफायतशीर भाव द्यावा, शेतक-यांना कर्जमुक्त करा, नव्याने त्वरीत कर्ज पुरवठा करण्यात यावा, अवास्तव वीज बिले रदद करा, वीज पुरवठा नियमीत करा, वाढती महागाई कमी करा, पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढ नियंत्रीत करा, भ्रष्टाचार कमी करा, दोषी अधिका-यांवर कारवाई करा, बेरोजगारांना काम द्या, वन जमिनींच्या दाव्यांचा त्वरीत निकाल देऊन कसत असणाºया आदिवासींच्या नावे सात बारा करण्यात यावा आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी जिल्हा चिटणीस अ‍ॅड. मनिष बस्ते, अशोक बोराडे, पी. बी. गायधनी, केरू पाटील हगवणे, संदीप पागेरे, निवृत्ती पाटील गायधनी, कचरू पाटील, सुकदेव गायखे, केशवराव लोहट, कचरू हांडगे, अशोक वाजे, परमेश्वर नाठे, देवराम पाटील आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :agricultureशेतीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय