शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कांदा व्यापाºयाकडून शेतकºयाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:55 IST

येवला : कांद्याचा वांधा काढीत अनकुटे येथील शेतकरी वाल्मीक गायकवाड यांना कांदा व्यापाºयांने बेदम मारहाण केल्याचे वृत्त आहे़

ठळक मुद्देअद्याप पोलिसांत कोणतीही तक्र र दाखल नाहीकानशिलात वर्मी घाव लागल्याने शेतकºयाला उलट्या

येवला : कांद्याचा वांधा काढीत अनकुटे येथील शेतकरी वाल्मीक गायकवाड यांना कांदा व्यापाºयांने बेदम मारहाण केल्याचे वृत्त आहे़ याबाबत अद्याप पोलिसांत कोणतीही तक्र ार दाखल नाही. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचे समाजमाध्यमांमध्ये पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. याबाबत शेतकºयांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कांद्यात वांदा ( दुय्यम प्रतीचा कांदा) असल्याचे व्यापाºयाने म्हटल्याने व्यापाºयाच्या खळ्यात खाली केलेला ट्रॅक्टर परत भरून द्यावा अशी विनंती या शेतकºयाने केली. त्याचा राग येऊन व्यापाºयाने कांदा उत्पादक शेतकरी गायकवाड यांना बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर बराच वेळ शेतकरी खळ्यात पडून होता. जखमी शेतकºयाला खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. येवल्यात एका कांदा व्यापाºयाने शेतकºयाला जखमी होईपर्यंत मारहाण केली. कानशिलात वर्मी घाव लागल्याने शेतकºयाला उलट्या झाल्या. दरम्यान दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची अद्याप पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मारहाण झालेल्या शेतकºयाने तक्रार का दिली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.