शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

हरणबारी धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 01:29 IST

हरणबारी धरणाच्या गेट दुरुस्तीचे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर सहाच दिवसांत धरण पूर्णपणे भरून सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, यामुळे मोसम परिसरातील जनतेत समाधान व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देमोसम परिसरात समाधान : गेट दुरुस्तीनंतर सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग

ताहाराबाद : हरणबारी धरणाच्या गेट दुरुस्तीचे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर सहाच दिवसांत धरणपूर्णपणे भरून सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, यामुळे मोसम परिसरातील जनतेत समाधान व्यक्त होत आहे.मोसम परिसरातील पाण्याचा प्रश्न हा सर्वस्वी हरणबारी धरणावर विसंबून आहे. उन्हाळ्यात संपूर्ण मोसम परिसर पाणीप्रश्नाने ग्रासला होता. त्यात पावसाळा लांबला यामुळे पाणीप्रश्नाची झळ चांगलीच सोसावी लागली. शेती व्यवसाय तर पाणीटंचाईमुळे ठप्प झाला. तब्बल आठ ते दहा दिवसांनी नळ पाणीपुरवठा योजनांमधून पाणी येत होते. हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. अशा भयानक परिस्थितीला जनता सामोरी गेली असताना लघु पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे पश्चिम आदिवासी पट्ट्यातून हरणबारी धरण कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेकडो क्यूसेस पाणी नदीद्वारे वाहून जात होते. यामुळे गेटच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. हरणबारी धरणातून वर्षभरात सोडण्यात येणाºया पाण्याच्या रोटेशनवरच मोसम परिसरातील शेती पाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो.यंदा पावसाळा लांबला, उन्हाळ्यात व पावसाळ्यातही पाणीप्रश्न कायम असल्याने मोसम परिसरातील जनता हैराण झाली होती. जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पावसाला सुरुवात झाली होती.

टॅग्स :NashikनाशिकfloodपूरDamधरण