शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

लाल कांद्याच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 16:08 IST

सायखेडा : उन्हाळ कांद्याने शेतकऱ्यांचे वांदे केल्यानंतर खरीप हंगामातील लाल कांद्याला भाव मिळून बेभवात विकलेल्या उन्हाळ कांद्याचा तोटा भरून निघेल अशी अपेक्षा असलेल्या शेतक-यांची घोर निराशा झाली आहे.

सायखेडा : उन्हाळ कांद्याने शेतकऱ्यांचे वांदे केल्यानंतर खरीप हंगामातील लाल कांद्याला भाव मिळून बेभवात विकलेल्या उन्हाळ कांद्याचा तोटा भरून निघेल अशी अपेक्षा असलेल्या शेतक-यांची घोर निराशा झाली आहे. हंगाम सुरु झाल्यापासून कांद्याचे भाव गडगडले आहे. केंद्र सरकारने निर्यात अनुदानात पाच टक्कयांवरून दहा टक्के वाढ करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला मात्र या निर्णयाचा फायदा केवळ दोन दिवस झाला. दोन दिवस कांद्याच्या भावात सुधारणा झाली मात्र भाव पुन्हा कोसळल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.सायखेडा बाजार समितीत सोमवारी ६०० ते ७२५ रूपये क्विंटल कांदा विकला गेला. फारशी आवक नसतानाही भाव मात्र वाढत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहे. उन्हाळ कांद्याची विक्र मी आवक वर्षभर बाजार समितीत दिसून आली. शिवाय पर्जन्य कमी झाल्याने कांदा खराब झाला नाही. आठ महिने चाळीत साठवलेला कांदा आजही कोरा निघत आहे. त्यामुळे आवक टिकून राहील. बाजार भाव वर्षभर घसरले. यंदा लोकसभेच्या निवडणूक असल्याने कांद्याला भाव राहील या आशेने कांद्याची लागवड वाढली, पाऊस कमी होऊनही लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. शिवाय इतर राज्यात कांद्याचे पीक चांगले आले. त्यामुळे कांद्याच्या भावात कोणतीही सुधारणा झाली नाही मात्र तीन राज्यात भाजपाची पीछेहाट झाल्याने शेतकरी नाराज झाले असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे भाव वाढीसाठी प्रयत्न केले जाऊ लागल. निर्यातमूल्य वाढवले पण केवळ दोनच दिवस भाव मिळाला.

टॅग्स :Nashikनाशिक