शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

फडणवीसांनी अडीच वर्षे वाट पहावी छगन भुजबळ : अनेक मुहूर्त हुकल्याचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2022 00:20 IST

नाशिक : गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ह्यअब महाराष्ट्र बाकी हैह्ण या दिलेल्या घोषणेची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खिल्ली उडविली असून, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, तोपर्यंत फडणवीस यांनी अडीच वर्षे वाट पहावी असा टोला लगावला आहे.

नाशिक : गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ह्यअब महाराष्ट्र बाकी हैह्ण या दिलेल्या घोषणेची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खिल्ली उडविली असून, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, तोपर्यंत फडणवीस यांनी अडीच वर्षे वाट पहावी असा टोला लगावला आहे. नाशिक दौऱ्यावर आलेले पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता, त्यांचे लक्ष माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याकडे वेधले त्यावेळी त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सरकार पडणार, पाडणार असे अनेक मुहूर्त काढण्यात आले. परंतु सरकार चांगले कामकाज करीत आहे. गोवा निवडणुकीच्या निकालावरून जर महाराष्ट्र जिंकायचा असेल तर त्यासाठी फडणवीस यांना अजून अडीच वर्षे वाट पहावी लागणार असल्याचे भुजबळ म्हणाले. चीनमधील नवीन कोरोना व्हायरंटचा सर्वाधिक धोका महाराष्ट्र व केरळला असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला असल्याच्या प्रश्नावर बोलताना भुजबळ यांनी त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, महाराष्ट्र सर्वतोपरी खबरदारी घेतो आहे. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुका संपुष्टात आल्याने योगी मुख्यमंत्री होतील व त्यांच्या राज्यातील जनता रोजीरोटीसाठी महाराष्ट्रात येतील, असा चिमटा काढला. दरम्यान, ओबीसी आरक्षणप्रश्नी माजी मुख्य सचिव बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, ही समिती येत्या दोन महिन्यात ओबीसींच्या संख्येचा अहवाल देईल व कोणत्याही परिस्थितीत ओबीसींना आरक्षण बहाल होईल, असेही शेवटी भुजबळ यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारण