शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

फडणवीसांनी अडीच वर्षे वाट पहावी छगन भुजबळ : अनेक मुहूर्त हुकल्याचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2022 00:20 IST

नाशिक : गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ह्यअब महाराष्ट्र बाकी हैह्ण या दिलेल्या घोषणेची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खिल्ली उडविली असून, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, तोपर्यंत फडणवीस यांनी अडीच वर्षे वाट पहावी असा टोला लगावला आहे.

नाशिक : गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ह्यअब महाराष्ट्र बाकी हैह्ण या दिलेल्या घोषणेची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खिल्ली उडविली असून, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, तोपर्यंत फडणवीस यांनी अडीच वर्षे वाट पहावी असा टोला लगावला आहे. नाशिक दौऱ्यावर आलेले पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता, त्यांचे लक्ष माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याकडे वेधले त्यावेळी त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सरकार पडणार, पाडणार असे अनेक मुहूर्त काढण्यात आले. परंतु सरकार चांगले कामकाज करीत आहे. गोवा निवडणुकीच्या निकालावरून जर महाराष्ट्र जिंकायचा असेल तर त्यासाठी फडणवीस यांना अजून अडीच वर्षे वाट पहावी लागणार असल्याचे भुजबळ म्हणाले. चीनमधील नवीन कोरोना व्हायरंटचा सर्वाधिक धोका महाराष्ट्र व केरळला असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला असल्याच्या प्रश्नावर बोलताना भुजबळ यांनी त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, महाराष्ट्र सर्वतोपरी खबरदारी घेतो आहे. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुका संपुष्टात आल्याने योगी मुख्यमंत्री होतील व त्यांच्या राज्यातील जनता रोजीरोटीसाठी महाराष्ट्रात येतील, असा चिमटा काढला. दरम्यान, ओबीसी आरक्षणप्रश्नी माजी मुख्य सचिव बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, ही समिती येत्या दोन महिन्यात ओबीसींच्या संख्येचा अहवाल देईल व कोणत्याही परिस्थितीत ओबीसींना आरक्षण बहाल होईल, असेही शेवटी भुजबळ यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारण