शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:17 IST

आरटीई अंतर्गत पहिल्या सोडतीत नावे असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी शहरात १ हजार ३८, तर संपूर्ण जिल्ह्यात २ हजार १३४ मुलांचे प्रवेश निश्चित झाले असून, अद्यापही १ हजार ३८३ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत.

नाशिक : आरटीई अंतर्गत पहिल्या सोडतीत नावे असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी शहरात १ हजार ३८, तर संपूर्ण जिल्ह्यात २ हजार १३४ मुलांचे प्रवेश निश्चित झाले असून, अद्यापही १ हजार ३८३ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी संधी मिळावी यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ४ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.शिक्षणहक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांतील एकूण जागांपैकी २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांना प्रवेश दिला जातो. या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी ५ ते ३० मार्च दरम्यान आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. नर्सरी आणि पहिल्या वर्गासाठी जिल्हाभरातून उपलब्ध जागांच्या तीन पट म्हणजे १४ हजार ५५३ अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर ८ एप्रिल रोजी राज्यासाठी पुणे येथे पहिली सोडत काढण्यात आली. यात नाशिक जिल्ह्यातील ३ हजार ५१७ मुलांची निवड झाली असून, त्यांना प्रवेशासाठी २६ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत वाढविण्यात आली आहे. दरम्यान, पहिल्या यादीत नाव असलेल्या साडेतीन हजार विद्यार्थ्यांपैकी २ हजार १३४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, पहिल्या यादीत काही पालकांनी खोटे अंतर व खोटा पत्ता नमूद केल्याचा आरोप या यादीतून वंचित राहिलेल्या पालकांनी केला आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा