शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

केंद्राने लादलेली निर्यातबंदी दुर्देवी : भरत दिघोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 14:51 IST

सिन्नर : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय न घेता केलेली निर्यातबंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखेच आहे. कांदा पिकाचे भावाचे कारण देत उत्पादकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे. उत्पादकांच्या वतीने संघटनेचे वतीने तीव्र विरोध करणारे आंदोलन सहकारी बांधवांशी चर्चा करून घोषित करण्यात येईल, असे कांदा उत्पादक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भरत दिघोळे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.

सिन्नर : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय न घेता केलेली निर्यातबंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखेच आहे. कांदा पिकाचे भावाचे कारण देत उत्पादकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे. उत्पादकांच्या वतीने संघटनेचे वतीने तीव्र विरोध करणारे आंदोलन सहकारी बांधवांशी चर्चा करून घोषित करण्यात येईल, असे कांदा उत्पादक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भरत दिघोळे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.सध्या कोरोनामुळे अगोदरच शेतकरी चिंतीत आहे. त्यात निर्यातबंदी केल्याने शेतकºयांचे हाल होणार आहेत. ज्यावेळी शेतकºयांच्या हातात दोन पैसे मिळायची वेळ येते, त्यावेळी निर्यातबंदी केली जाते, हात तर एकप्रकारे शेतकºयांवर अन्यायच आहे. यंदा शेतमालाला दर मिळाला नाही. अखेरच्या टप्प्यात बाजारभाव वाढून शेतकºयांचा खर्च व उत्पादनाची आकडेमोड जुळण्याची वेळ येताच केलेली निर्यातबंदी दुर्देवीच असल्याचे दिघोळे यांनी सांगितले.२०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करू अशी भाषा करणारे केंद्रातील सरकारने मागील दोन दिवसात कांद्याचे थोडेफार बाजार भाव वाढल्यानंतर काल तात्काळ निर्यातबंदी करून राज्यातील कांदा उत्पादकांना आर्थिक संकटात ढकलण्याचे काम केले आहे. निम्म्यापेक्षा जास्त कांदा चाळींमध्येच सडल्याने शेतकºयांचे आधीच मोठे नुकसान झाले असून मागील पाच-सहा महिने ६०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल कांदा दर मिळत असताना सरकारने कांदा उत्पादक कडे दुर्लक्ष केले आणि आज मात्र शेतकºयांना दोन पैसे मिळण्याची स्थिती निर्माण झाल्या झाल्या तात्काळ कांदा निर्यातबंदी केली. ही निर्यात बंदी त्वरित मागे न घेतल्यास राज्यांमधील बाजार समित्यांमध्ये एकही कांदा शेतक?्यांकडून विक्रीसाठी आणला जाणार नाही याची सरकारने नोंद घ्यावी, असे आवाहन दिघोळे यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक