शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

ज्ञान, योग, भक्तीतूनच भगवंताची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 01:29 IST

ज्या अस्तित्वाचा कधी नाश होत नाही त्या अस्तित्वाचे नाव रामनाम आहे. ज्ञान, योग, भक्तीतूनच भगवंताची अनुभूती मिळू शकते. शरीरासारख्या अनित्य वस्तूपुढे चैतन्यता सरस आहे. विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी चैतन्यरूपी परमात्म्याने निर्माण केलेल्या शरीराचे अवयव मानवाला निर्माण करता येणार नाही, असे प्रतिपादन आनंदमूर्ती गुरू माँ यांनी केले. गुरुवारी (दि.११) सत्संग सोहळ्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देआनंदमूर्ती गुरु मॉँ : सत्संग सोहळ्यात मार्गदर्शन

नाशिक : ज्या अस्तित्वाचा कधी नाश होत नाही त्या अस्तित्वाचे नाव रामनाम आहे. ज्ञान, योग, भक्तीतूनच भगवंताची अनुभूती मिळू शकते. शरीरासारख्या अनित्य वस्तूपुढे चैतन्यता सरस आहे. विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी चैतन्यरूपी परमात्म्याने निर्माण केलेल्या शरीराचे अवयव मानवाला निर्माण करता येणार नाही, असे प्रतिपादन आनंदमूर्ती गुरू माँ यांनी केले. गुरुवारी (दि.११) सत्संग सोहळ्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.दादासाहेब गायकवाड सभागृह येथे चारदिवसीय सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पुढे म्हणाल्या, सध्याच्या काळात ईश्वरनिर्मित वातावरण प्रचंड प्रदूषित झाले आहे. यावर सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करावा. प्रत्येकाच्या हृदयात वास्तव्य करणाऱ्या परमेश्वराची सेवा मानवी जीवन कृतार्थ करू शकते. कोणतेही व्यसन मोठ्या प्रमाणावर घातक असल्याने त्यातून विनाश अटळ आहे. विनाशाला निमंत्रण देणाºयांनी भक्तिमार्गाचा अवलंब केल्यास व्यसनाला तिलांजली देता येईल. चिरंतन आनंद देणाºया रामनामाची उपासना प्रत्येकाला मोक्ष प्राप्त करून देणारी आहे, अक्षय आनंद देणारी आहे असे सांगून ईश्वरसेवेसाठी प्रत्येकाने आवर्जून वेळ काढावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह पदाधिकाºयांनी आनंदमूर्ती गुरू माँ यांचे स्वागत केले.कार्यक्रमास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमspiritualअध्यात्मिक