शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

ज्ञान, योग, भक्तीतूनच भगवंताची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 01:29 IST

ज्या अस्तित्वाचा कधी नाश होत नाही त्या अस्तित्वाचे नाव रामनाम आहे. ज्ञान, योग, भक्तीतूनच भगवंताची अनुभूती मिळू शकते. शरीरासारख्या अनित्य वस्तूपुढे चैतन्यता सरस आहे. विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी चैतन्यरूपी परमात्म्याने निर्माण केलेल्या शरीराचे अवयव मानवाला निर्माण करता येणार नाही, असे प्रतिपादन आनंदमूर्ती गुरू माँ यांनी केले. गुरुवारी (दि.११) सत्संग सोहळ्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देआनंदमूर्ती गुरु मॉँ : सत्संग सोहळ्यात मार्गदर्शन

नाशिक : ज्या अस्तित्वाचा कधी नाश होत नाही त्या अस्तित्वाचे नाव रामनाम आहे. ज्ञान, योग, भक्तीतूनच भगवंताची अनुभूती मिळू शकते. शरीरासारख्या अनित्य वस्तूपुढे चैतन्यता सरस आहे. विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी चैतन्यरूपी परमात्म्याने निर्माण केलेल्या शरीराचे अवयव मानवाला निर्माण करता येणार नाही, असे प्रतिपादन आनंदमूर्ती गुरू माँ यांनी केले. गुरुवारी (दि.११) सत्संग सोहळ्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.दादासाहेब गायकवाड सभागृह येथे चारदिवसीय सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पुढे म्हणाल्या, सध्याच्या काळात ईश्वरनिर्मित वातावरण प्रचंड प्रदूषित झाले आहे. यावर सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करावा. प्रत्येकाच्या हृदयात वास्तव्य करणाऱ्या परमेश्वराची सेवा मानवी जीवन कृतार्थ करू शकते. कोणतेही व्यसन मोठ्या प्रमाणावर घातक असल्याने त्यातून विनाश अटळ आहे. विनाशाला निमंत्रण देणाºयांनी भक्तिमार्गाचा अवलंब केल्यास व्यसनाला तिलांजली देता येईल. चिरंतन आनंद देणाºया रामनामाची उपासना प्रत्येकाला मोक्ष प्राप्त करून देणारी आहे, अक्षय आनंद देणारी आहे असे सांगून ईश्वरसेवेसाठी प्रत्येकाने आवर्जून वेळ काढावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह पदाधिकाºयांनी आनंदमूर्ती गुरू माँ यांचे स्वागत केले.कार्यक्रमास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमspiritualअध्यात्मिक